जळगाव ः प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगरमध्ये दुचाकी चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरमधील रेल्वे नजीक महादेव मंदिराशेजारील रहिवासी रविंद्र सुभाष दांडगे (वय 39) यांनी आपल्या मालकीची दुचाकी क्र.एम.एच.19.सी.के.2412 ही गाडी नेहमीप्रमाणे दि.5 जुलै रोजी रात्री आपल्या घराशेजारी लावली होती. सकाळी 7 वाजेच्या सुमारास दांडगे कुटूंबिय जागे झाले तेव्हा त्यांना आपली दुचाकी गायब झालेली दिसली. दांडगे परिवाराने संपूर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता कुठेही मिळून आली नाही. यावरुन त्यांनी रामानंद नगर पोलिस स्थानक गाठत अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. त्याबाबत पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद…
Author: Saimat
जळगाव : नुकतीच जळगाव शहर शिंपी समाज श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक व सांस्कृतिक सभागृह पांझरापोळ टाकी जवळ कार्यकारणी सदस्य व समाज बांधवांची सभा झाली त्यात ६७२ वा राष्ट्रसंत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा भक्ती मार्गाने तसेच देशाच्या व समाज संस्थेच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एक समाज, एक संस्था, एक संजीवन समाधी सोहळा, (पुण्यतिथी) साजरा करण्याचा व व्यावसायिकांनी अर्धा दिवस दुकान बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात संजीवन समाधी सोहळा साजरा करता आलं नव्हता घरोघरी समाज बांधवांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले होते परंतु कोरोनाचा संसर्ग कमी…
जळगाव ः साईमत लाईव्ह प्रतिनिधी एमआयडीसीतील अग्रवाल पॉलिटेक व एसएस प्लास्टो या कंपन्यामधून प्रतिबधित 51 मेक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. एमआयडीसीतील एस 11 मधील धिरज अग्रवाल यांची अग्रवाल पॉलिटेक या चटई बनविणाऱ्या कंपनीत 51 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तयार होत असल्याची माहिती मनपाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरुन मनपा पथकाने कंपनीची तपासणी केली असता. कंपनीत साधारणत 200 किलो वजनाची पिशव्या आढळून आल्या त्यामुळे त्यंच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच एमआयडीसीतील के-12 सेक्टरमधील यु.बी.बऱ्हाटे यांची मे.एस.एस.प्लास्टो या कंपनीत तपासणी केली असता. 51 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या जवळपास 500 किलो वजनाच्या पिशव्या जप्त…
मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे (Shivsena)काही बंडखोर आमदारही मंत्रालयात उपस्थित होते. आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर आता मातोश्रीवर (Matoshri) जाणार का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर केसरकर यांनी खोचक पद्धतीनं उत्तर दिलं . रिक्षावाला म्हणून मुख्यमंत्र्यांना हिणवलं गेलं; पण आता रिक्षावाल्यांसाठी स्टँड तयार करणार आहोत. असा टोला लगावत जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही सर्व मातोश्रीवर जाणार असल्याचे सूचक विधानही केले. मी काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्याशी…
साईमत लाइव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी हे अत्यंत कमी लोकसंख्या असलेले गाव या गावातील ग्रामस्थ आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ऊसतोडणी, हातमजुरी, शेतमजुरी, मोलमजुरी करून भागवीत असतात या गावात जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे तसेच लहान बालकांसाठी अंगणवाडी सुद्धा आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या गावाकडे लक्ष नसून येथील तरुण इयत्ता चौथी नंतर गरिबीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी असमर्थ ठरत आहेत यामुळे येथील आदिवासी कुटुंबाची सदृढ आरोग्य असलेले मुले पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा परिस्थिती अभावी नाईलाजाने हातमजुरी, ऊसतोडणी, शेतमजुरी, व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत आहे या गावात चौथीनंतर पुढील…
साईमत लाइव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे किंवा नाही?असा प्रश्न उपस्थित होत असल्याने तसेच पशुवैद्यकीय दवाखाना सतत बंद असल्याने शेतकरी व पशुपालन कर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमोदा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसून अनेक दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेत आहे त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी आणि इतर नागरिकांना गाई,म्हशी,शेळ्या,मेंढ्या,पाळीव कुत्रे इत्यादी प्राण्यांवर,पशुंवर उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तरी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पशुवैद्यकीय दवाखाना बंद का असतो तिथे पशुवैद्यकीय डॉ.आणि कंपाउंडर, संबंधित कर्मचारी…
साईमत लाइव्ह यावल प्रतिनिधी हतनूर पाटबंधारे उपविभागातील यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाडळसे शाखा बंद आहे का असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांना पडला आहे. जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रातील हतनूर पाटबंधारे उपविभाग यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाटबंधारे विभागाने पाडळसे शाखा बंद केली आहे का इत्यादी अनेक प्रश्न संबंधित शेतकरी आणि नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहे पाडळसे शाखा कार्यक्षेत्रात सिंचन क्षेत्रावर नियंत्रण कोणाचे? संबंधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शाखा अभियंता शेतकऱ्यांना कुठे भेटतात याबाबतची चौकशी जळगाव पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांनी करून पाडळसे शाखा तात्काळ सुरू करावी अशी मागणी परिसरातून होत…
मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray)हा मोठा धक्का असून पक्ष संघटना उभी करण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरले आहे. यासाठी तळागाळातील शिवसैनिकांची त्यांना साथ हवी. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर त्यांनी भेटण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांना ‘मातोश्री’ निवसस्थानाबाहेर ह्रदयविकाराच्या झटका आला. यानंतर काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. काळे यांच्या निधनानंतर शहापुरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. तसेच त्यांच्या निधनाने पक्षाच्या गोटात हळहळ…
सोयगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी हे अत्यंत कमी लोकसंख्या असलेले गाव या गावातील ग्रामस्थ आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ऊसतोडणी, हातमजुरी, शेतमजुरी, मोलमजुरी करून भागवीत असतात या गावात जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे तसेच लहान बालकांसाठी अंगणवाडी सुद्धा आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या गावाकडे लक्ष नसून येथील तरुण इयत्ता चौथी नंतर गरिबीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी असमर्थ ठरत आहेत यामुळे येथील आदिवासी कुटुंबाची सदृढ आरोग्य असलेले मुले पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा परिस्थिती अभावी नाईलाजाने हातमजुरी, ऊसतोडणी, शेतमजुरी, व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत आहे या गावात चौथीनंतर पुढील…