अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली. आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात ४० हजार रुपयांनी वाढ होणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एआयसीपीआयच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, ६ टक्के महागाई भत्ता वाढीवरून पडदा उचलण्यात आला आहे. आता ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या कैथाकीत डीए वाढीसह सरकार १८ महिन्यांच्या थकबाकीवरही निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून सरकारकडे त्यांचा थकित डीए देण्याची मागणी करत आहेत. एआयसीपीआय निर्देशांकात मोठी झेप फेब्रुवारीपासून एआयसीपीआय निर्देशांकाचा डेटा सातत्याने वाढत आहे. मे महिन्याची आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे जुलैमध्ये महागाई भत्त्यात किमान…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी बुधवारी होणाऱ्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी मंगळवारी सायंकाळी दिली. जुलै ते आक्टोंबर महिन्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी बुधवारी आरक्षण व सोडत काढण्यात येणार होती परंतु मंगळवारी अचानक सोडत व आरक्षण कार्यक्रमास नवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सोयगावला बुधवारी होणारी सोडत रद्द करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे कि,दि.५ जुलैच्या पत्रानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण व सोडत कार्यक्रम देण्यात आला आहे,परंतु सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष याचिकेबाबत राज्यशासनाने दाखल केलेल्या अर्जाबाबत दि.१२ जुलैला घेण्यात…
साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी : जवळपास २० दिवसांच्या सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने विविध मंडळांवर आणि आयोगामध्ये नेत्यांच्या केलेल्या नियुक्त्या कधीही रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षस्थानी नियुक्त केलेल्या रूपाली चाकणकरांना पदाचा मोह आद्यपही कायम आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. हे पद स्वीकारण्यापूर्वी आपण राष्ट्रवादी पक्षातील पद सोडले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन नवीन सरकार स्थापन झाले असले तरी आयोगाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली…
कळवणःसाईमत लाईव्ह साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडाच्या मंदिर गाभाऱ्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत असल्याने येत्या २१ जुलैपासून दीड महिना भगवती दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. देवस्थान ट्रस्टमार्फत सन २०१२-१३ पासून याबाबत नियोजन होत असून, पुरातत्व खात्याचे मार्गदर्शन व आयआयटी पवईसह नाशिकच्या मे. अजिंक्यतारा कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून मूर्ती संवर्धन व देखभालीचे नियोजन सुरू आहे. त्यादृष्टीने येत्या २१ जुलैपासून ४५ दिवस भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालयाजवळ भगवतीची प्रतिकृती भाविकांसाठी पर्यायी दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. तसेच भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्त निवास व इतर…
सोयगाव : विजय चौधरी कवळी येथील दूषित पाण्याबाबत निवेदन देण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत मध्ये गेलेल्या महिलांना ग्रामसेवक पी एस ढोले हे गैरहजर दिसल्याने त्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावले. कवली गावात दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत याबाबत निवेदन देण्यासाठी महिला ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या होत्या मात्र ग्रामसेवक गैरहजर होते त्यांनी महिलांसोबत मोबाईल वरून संपर्क साधला मात्र समाधानकारक उत्तर न दिल्याने महिला संतप्त झाल्या त्यांनी ग्रामपंचायतिला कुलूप लावले. ग्रामपंचायतीला कुलूप लावून देखील पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने गावाला भेट दिली नाही व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. ग्रामसेवक पी एस ढोले यांच्या सततच्या कामचुकारपणाविषयी वेळोवेळी पंचायत समितीला निवेदन देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याने देखील…
साईमत लाईव्ह ठाणे प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेतमोठी फूट निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षातील गळती थांबवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सातत्याने मातोश्री आणि शिवसेना भवन येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर (Matoshri)आलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर मातोश्री आणि शिवसेनेकडून कुठलीही विचारपूस झालेली नव्हती. ही बाब माहिती पडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळे कुटुंबियांच्या मदतीला धावून गेले. या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना ३ लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यातील १ लाख रुपयांची मदत माजी आमदार पांडुरंग बरोरा…
मुबंई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करुन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंच्या आधी ट्विट करत आपण बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली नाहीच, हिंदुत्वाशिवाय आपला विचार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही शिंदेंनी लगावला आहे. शिंदेंनी वेळ साधली ठाण्यात एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या सोबत रहात समाजकाऱ्यास सुरुवात केली होती. दिघेंनी एकनाथ शिंदेंना राजकारण शिकवले असे म्हटले तर गैर ठरणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासह आनंदाश्रमात जाऊनही अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आता ट्विट करत गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा अभिवादन…
जळगाव ः प्रतिनिधी जलगाव बिल्डिंग पेंटर वेलफेयर एसोसिएशन संचलित हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेयर असोसिएशनतर्फे 11जुलै रोजी शिक्षण गौरव पुरस्कार वाटप करण्यात आले. सर्व सन्मानित विद्यार्थ्यांना टॉफीसह छत्री, पेन, रचना उत्पत्ति एवं विकास पुस्तक आणि सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष करीमभाई सालार,मनपा विऱोधी पक्ष नेते सुनिलभाऊ महाजन,सहाय्यक पोलिस अघिक्षक कुमार चिंथा, डॉ. मिलिंद चौधरी सर, सचिन हटकर, सैयद जाकिर बिट्टू सालार आदींची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमास आयोजक जिल्हाध्यक्ष इस्माइलभाई खान, जिला संपर्क प्रमुख अहमदभाई खान, पिंप्राळा शाखा अध्यक्ष रोशन शाह, आसिफ खान, शैंपू पेंटर,खलील शाह, अकील बाबा, कविराज अशफाक शाह हेदेखील उपस्थित होते
मुंबई : प्रतिनिधी साईमत लाइव्ह एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. आहे. शिवसेनेतील बंडखोरीलाही उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेच (Aaditya Thackeray) जबाबदार असल्याची भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) हे सातत्याने करत आहेत. https://twitter.com/meNeeleshNRane/status/1546738915683344384?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1546738915683344384%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.maharashtratoday.co.in%2F%3Fp%3D685039 काय नाटक आहे… लोकांना कामाशी घेणं देणं असतं, ढोंग नाटकं काही ठराविक दिवसांपुरतेच चालतात. उद्धव ठाकरे म्हणजे रोजची नाटक कंपनी झाली आहे, काम काही नाही फक्त फालतुगिरी, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे शिवसेनेला…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी गावठी कट्टे बाळगणारे आणि पोलिसांत सिनेमा स्टाईल झटापट झाल्याची घटना आज यावल शहरात दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास यावलकरांनी यावल एसटी स्टँड परिसरात अनुभवली.एवढी मोठी घटना घडली असताना मात्र यावल पोलीस अनविद्य असल्याची माहिती तसेच यावल पोलीस स्टेशनला घटनेबाबत अद्याप काहीही नोंद नसल्याचे समजले असले तरी जळगाव तालुका पोलिसांची कारवाई असल्याचे बोलले जात आहे. चार चाकी वाहनात आलेले अवैध गावठी कट्टे बाळगणारे कोण? ते गावठी कट्टे कोणी कुठून आणले होते? तसेच ते गावठी कट्टे कोणाला देण्यासाठी यावल येथे आणले होते का? यावल शहरासह यावल तालुक्यात गावठी कट्टे विक्री संदर्भात काही संबंध आहेत का? इत्यादी…