Author: Saimat

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य घेण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तसेच तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार पुरवठा विभागाच्या अटी शर्तीच्या भंग करीत असल्याने तसेच यावल तहसीलदार महेश पवार यांच्यासह पुरवठा निरीक्षक हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने यावल तालुका भीम आर्मी लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे तालुकाध्यक्ष यांनी प्रवीण डांबरे सांगितले. यावल तालुक्यात ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना शासनातर्फे धान्य पुरवठा मिळाल्यानंतर काही स्वस्त धान्य दुकानदार आपल्या दुकानात निश्चित अशा वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तसेच स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक रेशन कार्ड धारकास किती धान्य मिळणार? दुकानात उपलब्ध धान्य साठा किती? धान्य वाटपचे…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवारी दि . २८ पंचायत समितीच्या सभागृहात विशेष भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे . त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजले आहे . त्यामुळे सोयगावात राजकीय वातावरण तापले आहे . सोयगाव पंचायत समितीच्या आमखेडा , फर्दापूर , सावळदबारा , बनोटी , निंबायती , आणि गोंदेगाव या सहा गणांसाठी आरक्षण व सोडत काढण्यात येणार आहे . त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार रमेश जसवंत , नायब तहसीलदार हेमंत तायडे , विठ्ठल जाधव , आदी सोडतीची…

Read More

साईमत लाईव्ह नंदुरबार प्रतिनिधी एकीकडे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. राज्यातील असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिक मोतोश्रीवर पोहचत आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेत मोठे खिडार पडले होते. मात्र ही पोकळी सोमवारी आमदार आमश्या पाडवी यांनी साडे सात हजार कार्यकर्त्यांचा पाठींबा सादर करून भरून काढली. आता शिवसेना तळागाळात रुजवण्याचे काम करू अशी ग्वाही यावेळी, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिली. साहेब, आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत, अखेरच्या…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राज्य सरकारतर्फे एसटी महामंडळाच्या नव्या बस आणि डिझेलच्या बसचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्यासाठी २९८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. या निधीच्या माध्यमातून महामंडळाच्या बस स्थानकांचे बांधकाम, पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणदेखील करण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फे यंदाच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार हजार १०७ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्यानंतर आता २९८ कोटींच्या निधीच्या वितरणाची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या आधुनिकतेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटीच्या बस आगारांचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा…

Read More

जळगाव -प्रतिनिधी  अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची रितीका देवडा ही विद्यार्थीनी देशातून सीआयएससीई रॅंकच्या मेरिटमध्ये तिसरी तर अनुभूती स्कूलमधून ती पहिली आली आहे. वाणिज्य शाखेतील रितीका अरूण देवडा हिला 99.25 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच रितीका ही वाणिज्य शाखेतून अनुभूती स्कूलमध्ये प्रथम आली आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेत बसले होते. शिक्षकांच्या अथक परिश्रमातुन  यश – रितीका देवडा शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासाच्या…

Read More

जळगाव – प्रतिनिधी  अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीच्या  निकालात आत्मन अशोक जैन हा 97.75 टक्के गुणांसह शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तसेच तो शाळेच्या विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे. त्याला गणित विषयात पैकीच्या पैकी 100 गुण मिळाले तर  इंग्रजीत 98, केमिस्ट्रीत 97, फिजीक्स 96, कॉम्प्युटर 96  असे गुण प्राप्त झाले आहेत.  त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते अभ्यासात सातत्य हेच यशाचे…

Read More

 जळगाव – प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती स्कूलच्या 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली आहे. आयसीएसई बोर्डच्या 12 वी इयत्तेत 29 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी वाणिज्य शाखेतील  विद्यार्थीनी रितीका अरूण देवडा ही 99.25 टक्के गुणांसह पहिली आली. आत्मन अशोक जैन (97.75 टक्के) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून आत्मन हा  शाळेच्या विज्ञान  शाखेतून  प्रथम आला आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची ‘सामना’साठी (Saamana)कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीत ठाकरे यांनी राजकीय घडामोडीवर भाष्य करत बंडखोरांवर निशाणा साधला. आज आणि उद्या ही मुलाखत प्रदर्शत होणार आहे. या मुलाखतीवर मनसेने (MNS)व्यंगचित्राच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे. “साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”, असे म्हणत मनसेने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. या चित्रात मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील…

Read More

मुंबई : प्रतिनिधी महाविकासआघाडी सत्तेत असतानाच शिवसेनेत एक असंवादळ आलं, ज्यामुळं पक्ष पुरता हादरला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. पक्षातील एक मोठं नाव, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या साथीनं बंडखोरी केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणानं सर्वांच्या नजरा वळवल्या. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक जाहीर मुलाखत दिली. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरेंनी काही प्रश्नांवर स्पष्ट उत्तरं दिली. मातोश्रीशी जोडली गेलेली नाळ असो किंवा वर्षावरील वास्तव्य. इथपासून त्यांनी बंडखोरी झाली, पण नेमकं इथं काय चुकलं? या प्रश्नाचंही उत्तर दिलं. यावेळी चूक आपलीच असल्याचं ते वारंवार म्हणताना दिसले. गुन्हा माझाच……

Read More

मेष राशी: आज मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरदार लोकांच्या प्रभावात वाढ होईल आणि कार्यक्षेत्रात लाभाचे स्थान प्रबळ होईल. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. मित्रांसोबत मजेशीर क्षण घालवू शकाल. आज तुमचे नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. विपणन आणि विक्री क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस थोडा व्यस्त असेल. काही लोक आर्थिक बाबतीत चिंतित राहतील आणि त्यांची कमाई वाढवण्याची योजना आखतील. आज ८९% नशिबाची साथ आहे. शिवाचा अभिषेक उसाच्या रसाने किंवा पाण्यात गुळ मिसळून करावा. ​वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या कामात अधिक सक्रिय असाल. व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील आणि…

Read More