Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिवसेना  खासदार संजय राऊत यांना ईडीने काल रात्री अटक केलेली आहे. त्यामध्येच आता त्यांच्यावर स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्यात राऊतांवर गुन्हा दाखल झाले असल्याचे समजत आहे. स्वप्ना पाटकर  यांनी संजय राऊत यांच्या विरोधात धमकवल्याबाबतची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी शनिवारी राऊतांवर एनसी दाखल करण्यात आली होती. माहितीनुसार, किरीट सोमय्या  यांनी काल पोलीस ठाण्यात जाऊन संजय राऊतांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी घातली होती. आणि त्यानंतर राऊतांवर ५०४ आणि ५०९ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली. काल त्यांना अंमलबजावणी संचलनालयने ताब्यात घेतले होते. काल तब्बल साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी तालुक्यातील कवली शिवारातील पिंपळगाव हरेश्वर येथील डॉ नितीन चव्हाण यांच्या गट नं.३९ मधील शेतात असलेल्या शेततळ्यात तीन विषारी साप आढळून आले हे शेतकरी डॉ नितीन चव्हाण यांच्या नजरेस पडतास त्यांनी पिंपळगाव हरेश्वर येथील सर्पमित्र निखिल व नासिर तडवी यांना या बद्दल सांगितले दोघेही सर्पमित्र माहिती मिळतात कवली शिवारात असलेल्या डॉ. नितीन चव्हाण यांच्या गट नं.३९ शेतात दाखल झाले, तेव्हा त्यांना शेततळ्यात तीन विषारी साप आढळून आले यावेळी सर्पमित्र तत्परता दाखवत त्या तिघेही सापांना जीवदान मिळावे म्हणून शेततळ्यात दोराच्या साहाय्याने सर्पमित्र यांना शेततळ्यातील दोन कोब्रा जातीच्या सापांना तर एका वेगळ्या जातीच्या विषारी सापाला बाहेर काढले असे…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी येथील नगरपरिषदच्या हद्दीतील कार्यक्षेत्रात कंत्राटी पध्तीने पथदिवे एल.ई.डी बसविण्याच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झाला असुन,माहीतीच्या अधिकार द्वारे प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारावर असे दिसुन येत असुन या पथदिवे बसविण्याच्या कामाच्या घोटाळ्यात सहभागी असलेला ठेकेदार,विद्युत विभाग,कनिष्ठ बांधकाम अभियंता , लेखा परिक्षण विभागाच्या अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेअशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत शहरातील विविध भागात…

Read More

सोमय्यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई होणार असून त्यांना आता ईडी म्हणजे  काय याचा अर्थ कळेल असं ही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वत्र हीच चर्चा करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या अटकेबद्दल किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, संजय राऊत यांना आता नवाब मलिकांशेजारीच रहावं लागणार आहे. ईडीकडून त्यांची दुबईची ट्रीपचीही चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. ते म्हणाले की, त्या ट्रीममध्ये संजय राऊत यांना कोण भेटले व्यवहार काय झाले त्याची चौकशी केली गेली तर 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आणखी माहिती बाहे पडू शकते…

Read More

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना आज सकाळी 11.30 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, अशी माहिती राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली. 1 हजार 34 कोटींच्या पत्रा चाळ पुनर्वसन गैरव्यवहार प्रकरणी सुमारे 18 तासांच्या चौकशीनंतर ईडीने रविवारी मध्यरात्री त्यांना अटक केली होती. रविवारी सकाळी 7 वाजेपासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत त्यांची घरी आणि ईडी कार्यालयात चौकशी झाली. पैसे शिवसेनेचे, शिंदेंचेही नाव राऊत यांच्या घराची झडती घेताना ईडीच्या पथकाच्या हाती साडे 11 लाख रुपयांची रोकड लागली होती. मात्र, यापैकी 10 लाख रुपये अयोध्या दौऱ्यासाठी जमवलेले शिवसेना पक्षाचे असून त्यात एकनाथ शिंदे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली “ संवाद -उपक्रम ” या अभिनव उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांनां देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा व विविध प्रश्नांबाबत समाधान शोधण्याच्या उद्देशाने योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी दि. २७.०७.२०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ येथे तर इतर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यां समवेत रात्रभर मुक्काम करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत अडी-अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संवाद उपक्रमांतर्गत सहायक आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबत सामुहिक भोजनाचा आस्वाद घेत विविध विषयांबाबत संवाद साधला.…

Read More

मेष- दिवस चांगला आहे.  चिंता करू नका. कोणत्याही वादात अडकू नका. जोडीदाराची मदत मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ टाळा. वृषभ- गरजेपेक्षा अधिक खर्च होईल. गेलेली संपत्ती पुन्हा मिळू शकेल. जवळच्या व्यक्तींचा सन्मान करा. धनलाभ होण्याचा योग आहे. कुटुंबात सर्वजण व्यग्र असतील. निर्धनाला दान करा. मिथुन- आळस मागे ठेवा. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत पूर्ण करा. संध्याकाळी दह्याचं दान करा. मानसिक ताणतणाव दूर होऊन आरोग्य सुधारेल. धनलाभ होणार आहे. कर्क- आज तुमच्या राशीला फायदा मिळणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. करिअरमध्ये फायदा होऊन बऱ्याच गोष्टी मनाजोग्या होणार आहेत. सिंह- दुपारपर्यंत जवळच्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. आरोग्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व डॉक्टर पराग चौधरी डॉक्टर जयंती चौधरी विजेंद्र हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण यशस्वीतेसाठी सहाय्यक अतुल वंजारी, गोविंदा पाटील दीपक चौधरी, पोलिस मित्र मोजउद्दीन शेख, विनोद चाटे, योगेश पाटील, मेहमूद सय्यद, यांनी परिश्रम घेतलेे. तसेच याच फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षीही एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण करण्यात आले होते. मागील वर्षी लावण्यात आलेले वृक्ष हे संपूर्ण जगवल्यामुळे फाउंडेशनने समाधान व्यक्त केलेे.

Read More

मुंबई : प्रतिनिधी गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. राज्यपाल यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही. पण राज्यपाल कोश्यारी सतत महाराष्ट्राचा अपमान करत असतात. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करते. राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. मात्र राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण करणारे आहे. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा, अशी संतप्त प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मुंबईतून…

Read More