Author: Saimat

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी क्रीडा युवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरमध्ये पहिल्यांदाच कॅरम स्पर्धेचे आयोजन ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये केले होते. त्यात विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. १४ वर्षाखालील गटात कृष्णा धीरज बडगुजर, १७ वर्षाखालील गटात प्रशांत ईश्वर वानखेडे, लतिष्क भाऊलाल धनगर, १९ वर्षातील गटात तुषार विजय राठोड, चेतन विलास पाटील या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. त्यांना अमळनेर क्रीडा समिती संयोजक ए.पी.वाघ, क्रीडा समिती सदस्य प्रा. ए.के.अग्रवाल, सदस्य व्ही.जी. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष…

Read More

साईमत, पुणेः प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तब्बल १२ आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला. पण ठाकरेंनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला, असा खळबळजनक दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून, िंशदे गटाने हे वृत्त साफ धुडकावून लावले आहे. एकनाथ िंशदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी गतवर्षी उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंडखोरी केली होती. कालांतराने िंशदेंच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्हही मिळाले. पण आता िंशदे गटातील राजकीय केमेस्ट्री बिघडण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. यातूनच या गटातील जवळपास १२ आमदारांनी ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती…

Read More

साईमत, वरणगाव ः प्रतिनिधी वरणगावातील एका ३० वर्षीय युवकाने आपल्या दुकानातच गळफास घेवून जिवन यात्रा संपवली. हि घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. तर आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असुन शहरात चर्चेला उधाण आले आहे. शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या मिर्जा स्टिल फर्निचरचे मालक अल्ताफ बेग मिर्जा ( रा. खिडकी वाडा, वरणगाव) यांचा ३० वर्षीय मुलगा शाहीद हा दुकानातील कामे सांभाळत होता. शाहीदचे वडील बाहेर गावी गेले असल्याने सोमवारी रात्री शाहीद हा उशिरा पर्यंत दुकानातील काम करीत होता. मात्र, मंगळवारीही शाहीद घरी न आला नाही यामुळे त्याचा शोध घेतला असता दुकानाचे पुढील शटर बंद असल्याने दुकानाच्या मागील दरवाज्याने शोध घेतला असता…

Read More

साईमत, पुणे ः प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘माझी माती माझा देश- मातीला नमन, वीरांना वंदन’ या उपक्रमांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र कारागृह विभागातील एकूण १७ अधिकारी व कर्मचारी यांना पदके जाहीर झाली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदके महाराष्ट्र कारागृह विभागास जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये ५ अधिकारी कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक तसेच १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित करण्यात…

Read More

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी यंदाच्या पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही जळगावसह नंदुरबार, अहमदनगर, धुळे, नाशिक, अहमदमनगर जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याचे चित्रं आहे. राज्यातील काही भागातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने धरणे भरली. मात्र आजही राज्यातील बहुतांश भाग हा कोरडाच असल्याची स्थिती आहे. जळगाव- जिल्ह्यातील धरणातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकूण ५०.४०६ टीएमसी एवढा साठा आहे. आजच्या स्थितीत १९.४५ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ३२.७८ टीएमसी पाणीसाठा होता. मागील वर्षी या तारखेपर्यंत ६१७४.०० मिलीमीटर पाऊस झाला होता. आज या तारखेपर्यंत ३९१०.१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजच्या तारखेला सुमारे ६० टक्के कमी पाऊस झाला आहे, असे दिसून येत…

Read More

साईमत, औरंगाबादः प्रतिनिधी देशाचे चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही, त्यामुळे मी पुन्हा येईल, असे कितीही सांगितले तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल, अशी टिका शरद पवार यांनी मोदींवर केली आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. मी पुन्हा येईन, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना व्यक्त केला होता. यावरुन आता शरद पवारांनी टीकास्त्र सोडले आहे. मणिपूरजवळ चीन आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घडणाऱ्या सर्व गोष्टी देशाच्या दृष्टीने घातक आहेत, ९० दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. अविश्वास ठरावाच्या दिवशी मणिपूरवर २ मिनिटे बोलले आणि इतर विषयावर २ तास बोलले. प्रधानमंत्र्यांनी मणिपूर मध्ये जाव्ो लोकांना विश्वास द्यावा,…

Read More

साईमत पुणे विवेक ठाकरे खास प्रतिनिधी – राज्यात शेतकरी हवालदिल असताना राज्यातील तब्बल २५ खत कंपन्यांची खते बोगस असल्याने कृषी विभागाने कारवाई सुरू केल्याची माहिती पुढे आली होती. तथापि समाज माध्यमांवर शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण केला जात असून सरसकट खते बोगस असतात असे नाही तर काही कंपन्यांच्या खतात असलेल्या मांत्रांचे प्रमाण कमी असल्याने अशी खते अप्रमाणित असतात,अशी स्पष्टोक्ती राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने ‘साईमत’ जवळ करण्यात आली.सद्द्याच्या हंगामात बोगस खतांच्या आवाईवर शेतकऱ्यांत असलेले भीतीचे वातावरण पाहता प्रस्तुत प्रतिनिधीने वास्तव जाणून घेण्यासाठी कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांच्याशी बातचीत केली. अप्रमाणित खत कंपन्यांवर कारवाई – शेतकरी ज्या टक्क्यांत…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्याचा दौरा करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने ते जळगाव जिल्ह्यात येणार होते. त्यांच्या मुक्ताईनगर, पारोळा आणि धरणगाव या तीन ठिकाणी सभांचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. दरम्यान, आज शरद पवार हे पळासखेडा येथे दिवंगत कविवर्य ना. धो. महानोर यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले असता त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केली. याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यात शरद पवार हे दि. 4 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची शहरातील सभा सागर पार्क मैदानावर आयोजीत…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव भाजप आघाडी सरकारने ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणेचा दृष्टतेने वापर करून देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे आता जनमानसात भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. तर महाराष्ट्रात भाजप-शिंदे सरकारसह राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्याविरोधी वातावरण निर्माण झाल्याने ‌‘काँग्रेसला राज्यात अनकुल वातावरण असल्याचे काँग्रेसचे पक्षनिरीक्षक डॉ.सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते जळगाव-रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शहरात आले होते. पत्रपरिषदेस यांची होती उपस्थिती गोदावरी इंजिनिअरिंग महाविद्यालयात बुधवारी रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर लागलीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेस माजी खासदार उल्हास पाटील, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, लोकसभा समन्वयक दीप चव्हाण, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.अरविंद कोलते, जळगाव -रावेर मतदारसंघ…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी यावल येथे भाजपा युवा प्रदेश सचिव अमित सोळुंखे यांच्या उपस्थितीत भाजयुमोची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अमित सोळंखे यांनी अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. प्रसंगी किशोर कुलकर्णी यांनी अटलजी बद्दल आठवणींना उजाळा दिला. अमितजी सोळंखे यांनी सरल अँप, शाखा व कार्यकर्ते यांना संबोधित केले. बैठकीत तालुकाध्यक्ष सागर कोळी, व्यंकटेश बारी, तालुका सरचिटणीस योगेश खेवलकर , शहराध्यक्ष रितेश बारी , कुणाल कोल्हे, भूषण नेहेते, आकाश पाटील, तुषार चौधरी, रोहित पाटील, कोमल इंगडे, ईश्वर सपकाळे, नितीन सपकाळे, सोहम कोळंबे, सिद्धांत घारु, अविनाश बारी, प्रथमेश…

Read More