Author: Saimat

मुंबई प्रतिनिधी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाबवगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाने जोरदार कामगिरी करत चार राज्यांमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. एकीकडे या चार राज्यांमध्ये भाजपाचे सरकार येणार हे निश्चित झालेले असतानाच दुसरीकडे राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी युपी तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया दिली. तर राज्यातील सरकार अस्थिर होईल का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते असे विधान करत राजकीय खळबळ उडवली आहे. पाच राज्यांमधील…

Read More

????????जीवन में तीन आवश्यकताएँ महत्त्वपूर्ण होती हैं- रोटी, कपड़ा और मकान। आवासीय मकान में सबसे मुख्य घर होता है रसोईघर। ???? इसी दिशा में अग्नि अर्थात ऊर्जा का वास होता है। इसी ऊर्जा के सहारे हम सभी अपनी जीवन यात्रा मृत्युपर्यन्त तय करते है । अतः इस स्थान का महत्त्व कितना है आप समझ सकते है। ❇️कहा जाता है कि व्यक्ति के स्वास्थ्य एवं धन-सम्पदा दोनो को रसोईघर प्रभावित करता है। अतः वास्तुशास्त्र के अनुसार ही रसोईघर बनाना चाहिए। ????????कई बार ऐसा देखा गया है कि घर में रसोईघर गृहिणी के अनुरूप बना हुआ है फिर भी रसोईघर में खाना…

Read More

मुंबई : प्रतिनिधी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपने चार राज्यांत दणदणीत विजय मिळविला. भाजपच्या या यशानंतर आता महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने भाजपने हालचालीही सुरू केल्या. महाराष्ट्रात एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी 105 आमदार हे भाजपचे आहेत. तर इतर 17 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपला आणखी काही आमदारांची आवश्‍यकता आहे. याकरिता भाजपचे युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या संदर्भात भाजपकडून जुना मित्र असलेल्या शिवसेनेला ऑफर दिली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी नकार दिला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन महावकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ३१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.प्रथम फेरी ऑनलाईन घेण्यात आली होती.अंतिम फेरी बक्षीस वितरणा पूर्वी घेण्यात आली होती.यंदा स्पर्धेचे पाचवे वर्ष होते.पाच गटातील २० विजेत्यासह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी,ताप्ती एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मोहन फालक, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन जळगावचे अजय बढे, प्रा.डॉ.भाग्यश्री भंगाळे, रेल्वे स्कुलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेतील पाच गटातील…

Read More

यावल प्रतिनिधि अमिर पटेल यावल येथील नगर परिषद निवडणूकिची प्रारूप प्रभाग रचना गुरुवार येथील प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडी यांनी नगरपरिषद शहर तलाठी व तहसील कार्यालयासह पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली असून पहिल्या दिवशी एकही सुचना / हरकत नगरपरिषद प्रशासनात प्राप्त नाही. आगामी पंचवार्षिक निवडणूकिसाठी प्रारूप रचने नुसार शहरात अकरा प्रभाग करण्यात आले आहे . त्यानुसार एक प्रभागाची वाढ झाली असून येणाऱ्या आगामी निवडणूकिनंतर यावल नगर परिषदेचे सदस्यांची संख्या २३ राहणार आहे . गेल्या पंचवार्षिक सर्वत्रिक निवडणूक तुलनेत यावेळीची नगरसेवक संख्या ३ ने वाढली आहे . यामध्ये अनुसुचीत जाती , अनुसुचित जमाती ‘ राखिव मधुन प्रत्येकी एक- एक महिला आरक्षणासह दोन -…

Read More

मूंबई : प्रतिनिधी आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या पाचही राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे पुढील काळात राज्यातल्या अनेक शहरातील महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

Read More

नागपूर : वृत्तसंस्था येथील डायमंड क्रॉसिंग वरून यार्डकडे जाताना दोन चाक ट्रॅकवरून उतरल्याची घटना घडली. हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस गाडीचे इंजिन नागपूर मेन स्थानकाजवळ ट्रक वरून उतरले. हावडावरून पुण्याला जात असताना गाडी नागपूरच्या डायमंड क्रॉसिंग वरून यार्डकडे जाताना दोन चाक ट्रॅकवरून उतरल्याची घटना घडली. गाडीची स्पीड कमी आणि लोको पायलाटच्या समयसूचकतेमुळे घटना टळली. रेल्वेच्या डब्यांना काहीही झालं नाही. सगळे डब्बे ट्रॅक वरच आहेत. गाडीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. या अपघातामुळे पूर्वेकडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read More

आज पाच राज्यांचे निकालांचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधा-यांच्या बाजूने कल जाताच बाजारात तेजीची लहर पसरली. बाजाराने सुरुवातीच्या सत्रातच उसळी मारली. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 ने व्यापा-याच्या 2 टक्के जास्त आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कालच्या काही घडामोडींमुळे बाजाराला मदत मिळाली होती. तर आज देशातील पाच राज्यातील निवडणुकींचे निकाल धडकायला लागताच बाजाराने कूस बदलली. बीएसई सेन्सेक्सने 1100 अंकांची भरारी घेतली, बीएसई सध्या 55,800 अंकाच्या पातळीवर आहे. तर एनएसई निफ्टी 50 ने 500 अंकांची उडी घेतली आहे. हा निर्देशांकाने सध्या 16757 पातळीच्या मोर्चोवर जम बसविला आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे आज निर्देशांकाने नकारात्मक नाही तर सकारात्मक सुरुवात केली आणि अनेक कंपन्यांच्या…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला , यावेळी गावातील महिला बचत गट व गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या , महिला दिनाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ महिला व गावातील महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सरपंच चंदाताई राजपुत व उपसरपंच मनिषाबाई जैस्वाल यांच्या वतीने करण्यात आला , कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले , कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच सौ.चंदाबाई राजपुत, उपसरपंच सौ.मनिषाबाई जैस्वाल व सर्व ग्रा.प.सदस्य ,ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड, मुख्याध्यापक एस.आर.खाकरे , युवासेनेचे कुणाल राजपुत , शाळा समिती अध्यक्ष सारीका हिवराळे…

Read More

मुबंई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असून पंजाबमध्ये ‘आप’नं बाजी मारली आहे. भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी सावधपणे भाष्य केलंय. पराभव पचवणं सोपं असतं, असं म्हणत राऊतांनी भाजपला रोखण्यात कमी पडल्याचंही मान्य केलंय. तर याचवेळी त्यांनी भाजपला टोलाही लगावलाय. राऊत यावेळी म्हणाले, त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्यात त्यापेक्षा कमी मत मिळाले आहे. विजय पचवायला शिकलं पाहिजे अजीर्ण झालं की त्रास होतो. सुडाने कारभार न करता लोकशाही पद्धतीनं राज्य करायला शिकलं पाहिजे, असं राऊत म्हणालेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, भाजप तब्बल दोनशे…

Read More