जळगाव : प्रतिनिधी युवासेना सचिव वरुण सरदेसाई “युवासेना निश्चय दौऱ्या” निमित्त दि. ३० मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहे. सकाळी १० वाजता शहरातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांना सिनेट निवडणुकी विषयी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विद्यपीठ सिनेट निवडणूका युवासेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई विद्यापीठातील १० पैकी १० जागा मागे युवासेनेने जिंकल्या होत्या, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात युवासेना सिनेट निवडणूक लढवून विद्यार्थी हितासाठी भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहे. जळगाव दौऱ्यावेळी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या सोबत युवसेना कार्यकारीणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना कार्यकारीणी सदस्या…
Author: Saimat
मेष : मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस मेहनतीने भारलेला असेल. व्यवसायात सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेल्यास यश मिळेल. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजीपणा करू नका. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामात जाईल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी आपले विचार आणि वागणूक संतुलित ठेवले पाहिजे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. आज अचानक व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमच्यासमोर काही प्रकारचे आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मिथुन : मिथुन राशीचे लोक स्वतःला…
जळगांव प्रतिनिधी शहरातील समता नगर भागातील रहिवासी असणाऱ्या तरुणावर चाकूहल्लाने त्याचा मयत झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या मिळालेली माहिती अशी की, शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार (वय २८) हा तरूण एकटा राहत होता. रात्री उशीरा त्याच्यावर एकाने चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी त्याला रुग्णलयात हलविले. उपचार सुरू असतांना सकाळी पाच वाजता त्याचा दुर्देवी अंत झाला. सागर नरेंद्र पवार हा तरुण समता नगरात एकटाच राहत होता. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणाऱ्या या तरूणाच्या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील इंद्रप्रस्थ नगर भागातील शिव शंकर कॉलनीतील राहणारे विकी चव्हाण या युवकाचा नाशिक – मालेगाव रस्त्यावर अपघात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी व क्षण फोटो स्टडियोचे संचालक धनराज प्रकाश चव्हाण (वय ३२) हे आपल्या चारचाकी गाडीसह व दोन सहकारी मित्रासोबत नाशिक येथे लग्नाचे फोटो काढण्यासाठी गेले होते. सर्व काम आटोपल्यानंतर जळगावात येत असताना मालेगाव ते नाशिक रस्त्यावर चारचाकी गाडीचा अपघातात धनराज(विकी)चव्हाण हा घटनास्थळी मयत झाला. तर अन्य तीन व्यक्ती जखमी असल्याचे समजते. विकी व निलेश यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. अपघातात निलेश यांच्यासह…
मुंबई -यास्मिन शेख राज्याचे अर्थ सकल्पलीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तवा चर्चेवर उत्तर देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या आरोपांचा समाचार घेतला. उभेराहून बोलले तर जोर येतो , बसून बोललो तर जोर राहणार नाही असे समजू नये असत सांगत त्यांनी एक छुपा संदेश समीरच्याया बाकवरील नेत्याना दिला . यावेळी त्यांनी चर्चेत सहभागी झालेल्या सर्व आमदारांचे आभार मानले तसेच त्यांनी केलेल्या सूचनांचे नोंद घेतल्याचे ही संगितले . महाराष्ट्रराज्याची संस्कृती , प्रथा , परमपर आहे अभिभाषणाच्या वेळी झालेले गोधळ शोभणीय नाही . दाऊद चा उल्लेख हा गेली आठवडे भर विरोधी पक्षनेते यांनी सुरू ठेवले , तेच तेच के आपण दाऊद…
राज्यचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा मुंढे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. उल्लेखनीय म्हणजे या अर्जासोबत त्यांनी, निवणुकीत जिंकली तर काय करणार, याबाबतचे प्रतिज्ञापत्र जनतेच्या माहितीसाठी जाहीर केली. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आपला शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून ते या पक्षातर्फे निवडणूक लढणाऱ्या पहिल्या उमेदवार आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे कि निवडणूक जिकल्यानंतर काय करणार यांचे प्रतिज्ञापत्र जाहीर करणारी मी देशातील पहिलीच उमेदवार आहे. या प्रतिज्ञापत्रा करुणा यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि सर्व पोटनिवडणुका लढवण्याचे त्यांनी…
मुंबई :- शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा असावी ही शासनाची भूमिका आहे. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतमाल खरेदी केला तर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. जर बाजार समितीमध्ये शेतमाल दिला तर यात फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र मोठे असून शेतमालाच्या व्यापार वृद्धीसाठी कायदा करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत 97 अन्वये सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या आपत्कालीन चर्चेला उत्तर देताना सहकार व पणन मंत्री श्री. पाटील बोलत होते. राज्यात पणन कायदा हा 1960-61 पासून सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा माल विक्रीला येताना त्यांना हक्काच्या बाजारपेठेत योग्य तो दाम मिळाला पाहिजे…
मुंबई : प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 26 मार्च व सोमवार दि. 28 मार्च 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यात राबविली जाणारी अटल भूजल योजना, या योजनेचे महत्त्व, तिची सद्यस्थिती आणि उद्दीष्ट याविषयी सविस्तर माहिती या मुलाखतीतून देण्यात आली आहे.
????️ हिंदू नववर्ष तथा आपला पहिला सण शालिवाहन शके 1944 चैत्र शु.1 शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा… ????????चैत्र शुद्ध प्रतिपदेला संवस्तराचा आरंभ होतो, प्रत्येकाने आपल्या घरी ध्वजारोपण करावे, निंब पत्राचे भक्षण,वर्ष फळाचे श्रवण, नवरात्र ला आरंभ या दिवशी तैलभ्यंग करावे. ???? 4 महिन्यापर्यंत जलदान करावे,पाणपोई सुरु करण्यास असमर्थ असेल त्याने उदकाने कुंभ भरून वेदोक्त ब्राम्हणाच्या घरी द्यावा. ????गुढीपाडवा ला करावयाचे उपाय… ????️ग्रंथात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा ज्या वारी आला त्या वारा संबंधित देवतेचे पूजन करावे म्हणजे संपूर्ण वर्ष चांगले जाते. म्हणजे 2 तारखे ला शनिवार ???? शनिवार हा हनुमानाचा आवडता वार… म्हणून हनुमानाची पूजा.. शनि देवा ची पूजा,…
कलजगाव ता.भडगाव : अमीन पिंजारी ऑनलाईन प्रणालीचा घोळ वीज वितरण चे बिल वसुली चे उद्दिष्ट या धोरणामुळे कजगाव सारख्या मोठ्या गावाचा पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्याने ग्रामस्थांचा पाणीप्रश्न उभा ठाकला असल्याने वीज वितरण बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन महिला सरपंच ला सहकार्य मिळत नसल्याचा आरोप सरपंच वैशाली पाटील केला आहे. बाबत वृत्त की शासन निर्णया नुसार ग्रामपंचायत चे खाते हे राष्टीयकृत बँकेत उघडण्यात येऊन तेथूनच ऑनलाईन प्रणाली द्वारे व्यवहार करण्यात यावे या साठी आयसीआय बँकेत खाते उघडण्या बाबत चे फर्मान शासनाने दिल्याने ग्रामपंचायत चे खाते आयसीआय बँकेत उघडण्या बाबत ची प्रक्रिया पुर्ण झाली मात्र खाते कार्यान्वित…