जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये सर्कलला विरोध होऊन देखील तेथे सर्कल उभारण्यात आले आहे. दरम्यान , या चौकातील सर्कलमुळे अपघातांची शक्यता वर्तविण्यात आली होती. ती सत्यात उतरल्याचे आज सकाळी समोरआले आहे. आकाशवाणी चौकातील सर्कलवर आज पहाटे एक वाहनच चढल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. जळगाव शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आलेले आहे. यात गुजराल पेट्रोल पंप चौक आणि प्रभात चौकात उड्डाण पुल घेण्यात आले असून याच्या पुढे आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये मोठे सर्कल उभारण्यात आले आहे. या सर्कलमुळे वाहतुकीची कोंडी…
Author: Saimat
अमळनेर : प्रतिनिधी शहरात राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक केली असून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका परिसरात १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी राहते. सोमवारी १८ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी ही तिच्या इतर दोन मैत्रिणींसोबत घरी जायला पायी निघाल्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे संशयित आरोपी असलम खान पठाण रा. देवपुर, धुळे हा रिक्षा घेऊन विद्यार्थिनींच्या पाठलाग केला. तीनही विद्यार्थिनी पायी जात असताना संशयिताने रिक्षा थांबवली यातील एका विद्यार्थिनीचा हात पकडला. व सोबत चल असे सांगून तिचा विनयभंग केला.…
पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा शहरात अनेक प्रभागात निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या नावाखाली रस्त्याचे कामात कोट्यवधीचा मलिदा लाटण्याने काम सुरू आहे.कारण होत असलेले रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.या कामाकडे नगरपालिका बांधकाम अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.शहरात अश्या अनेक कामा मध्ये बोगस मटेरियल वापरून विकास कामे केले जात आहे. सर्व सामान्य जनतेच्या करातून शासनाकडे कोट्यवधी रुपये जमा होत असतो.आणि याचं निधीतून विकास कामासाठी कोट्यवधी खर्च केला जातो. सत्ताधारी व कुंभकर्णी अधिकारी शासकीय खुर्ची वर बसून ठेकेदाराशी साटेलोटे करून होत असलेल्या कोट्यवधीच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करतात. पाचोरा शहरात होत सुरू असलेल्या सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे,…
पाचोरा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्वरित रस्ते काम सुरू करण्याचे निर्देश आ.किशोर अप्पा पाटील यांनी दिल्याने आगामी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा त्रास काहीसा कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे चित्र निर्माण झोले आहे.सोमवारी दुपारी २ वाजता शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात आ.पाटील यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांना विविध सूचना करत मार्गदर्शन केले. पाचोरा व भडगाव तालुक्यात मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते अंतर्गत सुमारे ९१ रस्ते मंजूर झाले असून यात पाचोरा तालुक्यात ५७ तर भडगाव तालुक्यातील सुमारे ३४ रस्त्यांचा समावेश असून लवकरच आणखी…
मेष : मेष राशीची लोकं आज नवीन भागीदारी करू शकता. तुम्ही व्यवसाय प्रकल्पांमध्ये उत्साही आणि विश्वासू आहात, म्हणून तुम्हाला भविष्यात पूर्ण यश मिळेल. कोणतेही कायदेशीर प्रकरण प्रलंबित असल्यास त्यात यश संभवते. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. वृषभ: वृषभ राशीच्या काही लोकांसाठी आजचा दिवस वादग्रस्त ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या रागाला, नाराजीला सामोरे जावे लागेल आणि तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचे भांडवल करून खेळ बिघडवण्याचे काम करतील. तुम्हाला सन्मान मिळेल तसेच नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे लाभ…
मेष : मेष राशीच्या लोकांना आजचा प्रवास लाभदायक राहील. मुलाकडून वाईट बातमी मिळू शकते. पैसे परत मिळतील. व्यवसायात अनुकूल लाभ होतील. नोकरीत प्रशंसा मिळेल. घाईमुळे काम बिघडू शकते. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी योजना आखली जाईल. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. आज ८५% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्यावा. वृषभ : बेरोजगारी दूर करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातून अनुकूल लाभ होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. एखादे मोठे काम करताना आनंद मिळेल. घाई नाही. मनास आनंद होईल. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर…
जळगाव प्रतिनिधी : जळगावात सुरज व सेजल नारखेडे याचा आदर्श विवाह सोहळा पार पडला आहे. पर्यावरणाची साvतत्याने होत असलेले ऱ्हास आणि घडणारे दुष्परिणाम याला अटकाव देण्यासाठी नवं दपत्यांकडून विवाह सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना झाडे जगवावी आणि पर्यावरणाचे सवरक्षण व्हावे म्हणून झाडाची रोपटे भेट देण्यात आली आहे. सूरज व सेजल हे नवं दांपत्य उच्चशिक्षित असून परिवाराची राजकीय पार्श्वभूमी आहे. मात्र विवाह सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळून पर्यावरण पूरक संदेश देणारा हा विवाह सोहळा जळगावात पार पडला आहे. या विवाह सोहळ्यात राजकीय नेत्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी दिसून आली. या विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना भेट देण्यात आलेली झाडे सुरज…
ठाणे : प्रतिनिधी कोल्हापूरमधील पोटनिडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला, तर भाजपचा पराभव झाला. यावर अनेक नेटकऱ्यांनी ‘चंद्रकांत पाटील हिमालयात जा’ अशी खोडसाळ टिप्पणी केली आहे. त्यावरच आता गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चंद्रकांत पाटील हे हिमालयात पोहोचले असल्याचा एडिटेड फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं लिहिलेलं आहे. तर आव्हाड यांनी “नको परत या…” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.