जळगाव : प्रतिनिधी आपण विकास करतांना ग्रामीण आणि शहरी असा भेद कधीही केला नाही. खरं तर हे दोन्ही भाग एकमेकांवर अवलंबून आहे. यातच आपण जळगावातील संपर्क कायम राखला असून ग्रामीणपेक्षा जळगाव शहरात अधिकाधिक कामे केली करण्याचा प्रयत्न आहेत. शहर आणि ग्रामीण या भागांना कनेक्ट करण्यासाठी रस्ते आणि पुलांच्या कामांना गती मिळाल्याचे नमूद केले. अलीकडेच शेळगाव येथील तापी नदीवरील पुलाचे काम सुरू झाले असून खेडी – भोकरी ते भोकर या पुलाचे काम देखील सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपण जळगाव शहरात कायम संपर्क ठेवला असून जळगाव शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. तर या उड्डाण पुलाचे…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देत राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपाल आज रात्री शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स येथे मुक्काम करणार असून उद्या सकाळी जैन हिल्स परिसराला भेट देऊ ते पुढील कार्यक्रमांना उपस्थिती देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे रवाना…
यावल : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्या ठिकाणी व मराठीवर प्रभुत्व व मराठीची व्याख्या रुजवणारे मराठी शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला त्या ठिकाणी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुधा मॅडम खराटे यांना कुसुमाग्रजांची पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला साने गुरुजी शाळेचे मराठी शिक्षक योगेश भारी सर व सरस्वती विद्या मंदिर शाळेचे किरण वाणी सर यांचाही सत्कार करण्यात आला व अनेक वर्षांपासून मराठी पत्रकारिता करीत असलेले तालुक्यातील सर्व मराठी पत्रकार बांधव यांचा इतर ठिकाणी सत्कार करण्यात आला या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर तालुका उपाध्यक्ष…
भुसावळ : प्रतिनिधी शहरात पालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम राबवणे सुरू आहे. शुक्रवारी खडका रोडवर चांगलाच राडा झाला. खडका रोड भागातील एम.आय.तेली बिल्डर कार्यालया समोरील गटारी वरील ढाप्याचे अतिक्रमण काढणे सुरू होते. यावेळी पालिकेचे माजी गटनेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली यांनी पथकाला अटकाव केला. हा वाद सोडवण्यासाठी आलेले पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिविगाळ, धक्काबुकी केली. त्यामुळे पोलिसांनी आशिकला अटक करुन शासकीय कामात अडथळा, लोकसेवकास मारहाण, धक्काबुकी, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात पालिकेने शहर पोलिस ठाणे हद्दीत १४, तर बाजारपेठ च्या हद्दीत ५४ अशी ६८ अतिक्रमणे नष्ट केली. पालिकेने गुरुवारपासून जळगाव रोड, हंबर्डीकर चौक, जामनेर रोडवरील…
जामनेर : प्रतिनिधी २७ फेब्रुवारी थोर कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने मनसेतर्फे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील मराठी कलाकार , कवी, नाटककार , पत्रकार , शिक्षक , नृत्यकार यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्वांचे आकर्षण सावन मा महिना मा चे सिनेस्टार सचिन भाऊ कुमावत , सुप्रसिद्ध गायक पी गणेश, कवी संतोष पाटील , गायक डॉ गिरीश कुलकर्णी , गायक हरी महाजन, गोंधळी संभाजी पाटील , कवी सागर जोशी , कुलकर्णी मॅडम , नृत्यकार राजनंदीनी राठोड , पोलीस निरीक्षक अरुण धनवडे साहेब , पत्रकार राहुल दाभाडे , लोकमत पत्रकार विनोद कोळी ,…
चाळीसगाव : प्रतिनिधी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दगडाने ठेचून निघृणपणे हत्या केल्याची थरारक घटना चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्या परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील प्रकाश उर्फ भुरा सोनवणे हे आपल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा येथे शनिवारी आलेले होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सोनवणे याने मायाबाई प्रकाश उर्फ भुरा सोनवणे (वय- ४०) हीच दगडाने ठेचून निर्दयपणे खून केला. हि धक्कादायक घटना २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास शहरातील पिर मुसा…
नवी दिल्लीः भारतात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यापासून तर उन्हाची लाही लाही होईल. त्यामुळे उन्हापासून सुटका करण्याची तयारी आधीच करायला हवी. उन्हाळ्यात अनेक जण आपल्या घरातील कूलर पंखे आणि एअर कंडिशनर ठीक करून घेतात. किंवा त्याला रिप्लेसमेंट करून नवीन प्रोडक्ट्स खरेदी करतात. ज्यामुळे उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळतो. मार्केटमध्ये अनेक जबरदस्त एसी उपलब्ध आहेत. परंतु, जर तुम्हाला पोर्टेबल एसी खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अमेझॉनवर मिळत असलेल्या अशाच एका एयर कंडिशनर संबंधी माहिती देत आहोत. हे आकारात एखाद्या बॉक्स सारखा दिसतो. त्यामुळे याला तुम्ही कुठेही हातात घेवून जावू शकतात. हे एक खूपच स्वस्त आणि टेबल…
रोहित शर्माची (Rohit Sharma) नुकतीच टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित हा उत्तम कर्णधार असूनही तो सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा रोहित हा जगातील एकमेव फलंदाज आहे. मात्र रोहित सध्या 34 वर्षांचा असून तो काही वर्षांत निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा स्थितीत संघाला त्याच्यासारखा आणखी एक घातक सलामीवीर हवा आहे. रोहितची जागा घेणारा 21 वर्षीय फलंदाज आहे. रोहित शर्मा सध्या ३४ वर्षांचा आहे आणि या वयानंतर काही वर्षातच बहुतेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतात, अशा परिस्थितीत टीम इंडियाला रोहितच्या जागी नवीन सलामीवीराची गरज भासेल. युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)…
रविवार २७ फेब्रुवारी शुक्र आज मकर राशीत प्रवेश करत आहे. मकर राशीत शनी योगकारक ग्रह असल्याने शुभ परिणाम मिळतात. अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आणि लाभदायक असेल. इतर सर्व राशींसाठी कसा असेल दिवस, पाहा आज तुमच्या नशिबाचे ग्रहतारे काय सांगतात. मेष: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामात चांगले यश मिळवून देणारा आहे, तुमचे परिश्रम आणि नशीब तुम्हाला हर प्रकारे साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामात कोणाचे तरी सहकार्य लाभेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. घराबाहेर आनंद राहील. पैशाची गुंतवणूक शुभ राहील. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील.…
सातारा :- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी बेमुदत संप पुकारला होता ,त्यामुळे अनेक कॉलेज विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी चालू वर्षात शैक्षणिक प्रवेश सुद्धा करत आहेत.सामाजिक न्याय विभागातर्फे डी.बी.टी व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत आहे. त्यामूळे अनेक प्रामाणिक अभ्यासू विद्यार्थी या यांसारख्या योजनेपासून , स्कॉलरशिपपासून वंचित राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाला आणि सामाजिक न्याय विभाग मंत्री यांना विनंती आहे की डी.बी.टी व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत वाढवून देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी सोशल मिडियाद्वारे जोर धरू लागली आहे .तसेच भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे ही मागणी…