Author: Saimat
एसपी विराधात सर्व पक्षाचे आमदार एकवटले विधान सभेत बीड पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी. मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख बीड मधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून बीड जिल्याचा बिहार होत असल्याचे मत विधानसभेत आमदारांनी मांडले बिदड जिल्यातील वाढते अवैध धंदे आणि पोलीस अधीक्षकांना कडून त्याला मिळणारे पाठबळ यावर सर्व पक्षीय आमदारणानी बीड जिल्याचे एसपी यांच्या विरोधात आपले . आरोपांची उजळणी लक्षवेधी च्या माध्यमातून केली या वेळी विरोधकांनी संबंधित अधिऱ्याला निलंबित करण्याची मागनी केली . यावेळी संबंधित विषयावर उत्तर देत असताना गृह मंत्री यांनी बीड मध्ये गोळीबार घटनेत दोन्ही पक्षकारांना वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र घटना आणि करवाहीची अहवाल।घेऊन…
मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख अमरावती शहरात शिवजयंती च्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतल्यावरून झालेल्या प्रकारचा मुद्दा आज अमरावतीचे आमदार नवनीत राणा यांनी विधानसभेत उपस्थित केला . यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल।केली आहेत त्यांच्यावर वचक राहिला नाही तर पोलीस बेछूट होतील त्यामुळे त्यांना बोलू द्या रावीरणा याना बोलू द्या .त्यानंतर रवी राणा यांनी सदनात भावना व्यक्त करत असताना अमरावती महानगर पालिकेच्या मनपा आयुक्त , अमरावती पोलीस अधीक्षक , आणि मुख्यमंत्री , गृहमंत्री यांच्या वर आरोप केले .यावेळी त्यांनी सभागृहाला सांगितले की 307 व 353 सारखे खोटे गुन्हे हे राजकीय फोन आल्याने दाखल केले असल्याचे रती…
बुलडाणा : प्रतिनिधी खामगाव शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आठ महिन्याचे बाळ जागीच ठार झाले तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे दुचाकीस्वार आंनद चांडक यांना धक्का बसला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील खणदावी येथील आंनद चांडक हे आपली पत्नी दुर्गा आणि आठ वर्षीय हंस यांच्या सोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी ते घरी परतात असताना शहरानजीकच्या घाटपुरी देवी जवळ त्यांचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनूसार चांडक यांनी घटनास्थळावरील असलेल्या स्पीड ब्रेकर इथं वाहनाचा वेग केला तेव्हा पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात…
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आता राज्यातील आघाडी सरकार मध्यप्रदेश पॅटर्न लागू करणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच या संदर्भात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वच राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला आणि देशपातळीवर निर्णय घेतला तर सर्वच राज्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.…
मेष मेष राशीचे लोक स्वतःच्या प्रतिभेने नशीब उजळवतील आणि तुम्हाला सर्व कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. पदोन्नती किंवा संबंधित बोलणी आज होऊ शकतात. आज मुलगा-मुलगी काही प्रशंसनीय काम करतील. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. तुमच्याकडे नवीन गोष्टी असू शकतात ज्यामुळे तुमची जीवनशैली सुधारेल. आज ७५% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा. मिथुन विद्यार्थी आज अभ्यासात चांगले काम करतील. कोणालाही कर्ज…
श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या खोर्यात अलिकडच्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलांना टार्गेट करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच रविवारी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. हरि सिंह हायस्ट्रीटच्या मार्केटमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दला च्या तुकडीला दहशतवाद्यांनी टार्गेट केला. या सुरक्षा दलाच्या तुकडीच्या दिशेने दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला होता. मात्र निशाणा चुकल्यामुळे त्या ग्रेनेडचा दुसर्या जागी जाऊन स्फोट झाला. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर पोलिस कर्मचार्यासह 20 हून अधिक नागरिक जखमी झाले. श्रीनगरमध्ये प्रसिद्ध आणि वर्दळीचा मानला जाणार्या अमीरा कदल बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे या बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या ग्रेनेडच्या…
भुसावळ : प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे यंदाही नुपूर महोत्सवाचे आयोजन महाशमहाशिवरात्री मंगळवार दि .१ मार्च रोजी बि. व्ही. खाचणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन बाजारपेठ पोलिस स्टेशनचे राहुल गायकवाड, झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आरुण पाटील, संस्कृत शिक्षक ब्रजेश पंडीत, तसेच पाहुणे कलाकारांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराज पुजन करुन झाले. प्रास्ताविक नुपूर चे संचालक रमाकांत भालेराव यांनी केले त्यात आता पर्यंतच्या प्रवासावर उजेड टाकतांना नुपूर च्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी नृत्यशिक्षीका चारु भालेराव मंचावर उपस्थित होत्या.या वर्षी महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने गेल्या कालावधीत ज्यांनी मदत करणार्यांचा व सहभागी कलावंतांचा स्मृतिचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे भरतनाट्यम…
जळगाव: प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांसाठी टू व्हीलर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन कृष्णा महिला बचत गट व रिद्धी जानवी फाउंडेशन यांचा सौजन्याने करण्यात आले आहें. शिबीरा चे आयोजन दिं 6 मार्च ते 10 पर्यंत दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत जी. एस. ग्राउंड येथे करण्यात आले आहे तरी सर्व महिलांनी या निःशुल्क शिबीरा चा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी रिद्धि जानवी फाउंडेशनच्या चित्रलेखा मालपाणी, 7798310002,रंजना शर्मा, 9284070596 यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे.
मुंबई : प्रतिनिधी महापालिकेचं युद्ध जिंकण का महत्वाचं आहे. हे संम्मेलन तळागळातील सहकारी ज्यांच्यामुळे आम्ही पोहचतो शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचणे महत्वाचं आहे. पंतप्रधानाचे विचार फडणवीसांचे विचार पोहचवणे गरजेच आहे. मुंबईत चांगल जीवन जगायचं असेल, तर निवडणुका लागणार आहेत. आचार संहिता लागणार आहे. जनतेला समजावावं लागेल की भाजपाचा झेंडा मुंबईकरांच्या अस्मितेचा आहे. असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. ते आज आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये वॉर्डमध्ये वॉर्ड कार्यकर्ता संम्मेलन आयोजित केलं होतं त्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, १९९२-९३ ला हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हातभार लावला तसंच १९९३ मध्ये लोकांची घर उध्वस्त केली यासाठी आम्ही…