मुंबई: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु केले आहे. आज यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिला आहे. या संपात सामील असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. १५ एप्रिल पर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महामंडळ कारवाई करु शकते अस न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. एसटी कामगारांना कामावरून काढू नका. या शिवाय पुढचे चार वर्ष राज्य सरकार एसटी महामंडळ चालवेल. त्यानंतर आर्थिक निकषाच्या आधारे पुढील निर्णय घेईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. याबाबत उद्या सकाळी 10 वाजता महत्त्वपूर्ण सुनावणी…
Author: Saimat
मेष : आज मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे सुख येणार आहे. आज तुम्ही तुमची वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यापार्यांसाठी दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने अधिकारी प्रभावित होतील. कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. आज आरोग्य चांगले राहील. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. कामानिमित्त लांबचा प्रवास संभवतो. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांनी आपले विचार आणि वर्तन संतुलित ठेवावे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर काही आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मन आनंदी असेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगावात पोलीसांनी आज गुटख्याचा कंटेनर पकडला असून यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू आहे. सविस्तर वृत्त असे की, चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडला. सदर कंटेनरची अधिक तपासणी केली असता मध्ये गच्च गुटखा भरलेला असल्याचे दिसून आले. दरम्यान या कंटनेरमध्ये कदाचित एक कोटीचा गुटखा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे ग्रामीण पोलीसांचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणे सुरू आहेत.
पहुर : प्रतिनिधी जळगाव – औरंगाबाद महामार्गावर वाकोदजवळील सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेट गाडी रोडाच्या बाजूला जाऊन पडल्याने गाडी चालक तरुण जागीच ठार झाला व मागे बसलेले दोन जण जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘जळगाव येथुन गोसेगाव ता.सिल्लोड,जि. औरंगाबाद येथे बारावीचा पेपर देण्यासाठी गेलेले जळगाव शिवाजी नगर येथील व्यंकटेश सुधाकर सपकाळे, करण भगत, धिरज सिरसाठ हे तिघेजण पेपर देऊन बुलेट या दुचाकीवर जळगावकडे परत येत होते. वाकोदकडे सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने गाडी चालक विक्की उर्फ़ व्यंकटेश सुधाकर सपकाळे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले करण व धिरज यांना हातापायाला…
pan 7
जळगाव : प्रतिनिधी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे यंदा आंतर महाविद्यालयीन “युवारंग युवक महोत्सव” हा दि . १९ एप्रिल ते २४ एप्रिल २०२२ ह्या तारखांना होणार युवक महोत्सव तूर्त रद्द करावा अशी मागणी कुलगुरूकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड कुणाल पवार , जिल्हाध्यक्ष भुषण भदाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहेकी, भर उन्हाळ्या मध्ये सुमारे ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमान ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात जळगाव जिल्हा रोज चर्चेत आहे त्या तापमानामध्ये ऐन परिक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शैक्षणिक हिताचा विचार न करता विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवारंग युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे.त्यामागे कोणाचे कोणते आर्थिक फायदे आहेत हे…
मेष : मेष राशीच्या लोकांना आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. इतरांच्या विचारांनी आणि बोलण्याने जास्त प्रभावित होऊ नका. कामाच्या बाबतीत दिवस तुमच्या अनुकूल असेल. आर्थिक स्थितीबाबत अजूनही थोडे सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि आशा यांचा संचार असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात पूर्ण काळजी घ्याल, तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळेल. तुमचे अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. काही कामात तुमचा अनुभव फायदेशीर ठरेल. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय…
लोणार ( गुलाब शेख ) मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोरोना आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगीतले , त्यानुसार मयत व्यक्तीच्या वारसांनी ऑनलाईन अर्ज सुध्दा केले .परंतू आजपर्यंत दोन वर्ष उलटून सुध्दा शासनातर्फे कुठल्या प्रकारची मदत मयत व्यक्तीच्या वारसांना मिळालेली नाही . कोरोना आजारामुळे मयत पावलेले कुटूंब प्रमुख्य व्यक्तीच्याटूंबावर उपासमारीची वेळ आलेली असतांना सुध्दा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनातर्फे मिळाली नाही . मयत व्यक्तीच्या वारसांनी खूप प्रयत्न व कागदपत्रे गोळा करून ऑनलाईन अर्ज केले होते परंतु आज पर्यंत त्यांच्या पदरी निराशाच आली आहे . तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेवून लवकरात लवकर कोरोना आजाराने मयत…
प्रतीनिधी : अमीन पिंजारी कजगाव ता भडगाव सध्या उन्हाचे तापमान प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मनुष्यासह प्राण्यांच्या जिवाचीही लाहिलाही होत आहे त्यातच वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. सध्या उन्हाचे तापमान पाहता मनुष्य आपली व्यवस्था करून घेतो मात्र वनात फिरणारे वन्य प्राण्यांना वन विभागाच्या हद्दीत व वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या बऱ्याच ठिकाणी पाणवठे आढळून येत नाही त्यामुळे वन्य प्राण्यांना गावालगतील शेतात येऊन आपली तहान भागवून घ्यावी लागत आहे मात्र पाण्यासाठी प्राण्याची होणारी वाताहतमुळे प्राणीप्रेमी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे पाणवठे तयार करण्यात यावे अशी…
यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यातील विरावली विविध कार्यकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल कडून शिवसेनेचा दारुण पराभव करण्यात आला यामुळे यावल तालुक्यातील एका जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याच्या कामकाजाबाबत यावल तालुक्यात आणि जळगाव कार्यक्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे निवडणुकीत त्या एका पदाधिकाऱ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा नडल्याचे बोलले जात आहे कारण विरावली विविध कार्यकारी सोसायटीत 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला तर फक्त दोन जागा शिवसेना पुरस्कृत पॅनलला मिळाल्या आहेत. विरावली विकास सहकरी सोसायटीची निवडणूक सन 2021 ते 2026 या वर्षासाठी घेण्यात आली निवडणुकीत एकूण बारा जागांसाठी 39 फॉर्म भरले गेलेत यात छाननीच्या दिवशी विश्वनाथ पाटील यांच्या फॉर्मवर परिवर्तन पॅनल…