• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

कर्जाचा बोजा यात दुष्काळाचे सावट;

तणावातून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Jagdish Gangavane by Jagdish Gangavane
August 29, 2023
in नंदूरबार 
0

साईमत,नंदूरबार : प्रतिनिधी
तालुक्यातील आसाने गावातील रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने कर्जबारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिला असून या आव्हानाला नंदुरबार तालुक्यातील आसाने या गावातील शेतकऱ्याला पेलता आला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली.रोहिदास ओंकार पाटील या शेतकऱ्याने शेतातच जीवन संपवलं. युनियन बँक रनाळे या बँकेचा एक लाख वीस हजाराच्या कर्ज 2020 पासून होतं. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसामुळे अनेक संकट शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहणार आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार का नाही; अशी परिस्थिती उद्भवली असून अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केल्या आहेत. परंतु शेतात काही पिकत नसल्याने कर्ज परत देणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही आहे. दुसरीकडे बँकेकडून वारंवार कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्‍न उपस्थित राहत आहेत. मात्र या शेतकऱ्यांनी अनेक मार्ग निघाले असते. परंतु शेवटी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या विचार करून दुष्काळ जाहीर करावा आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी एवढीच अपेक्षा आता गावकऱ्यांकडून होत आहे

Previous Post

वृद्धाला चिरडून ट्रकचालक ट्रकसह झाला होता पसार

Next Post

भुसावळच्या ‌‘त्या‌‘ पाच माजी नगरसेवकांची भाजपात घरवापसी

Next Post

भुसावळच्या ‌‘त्या‌‘ पाच माजी नगरसेवकांची भाजपात घरवापसी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवाजी पार्कवर ‘दसऱ्या’लाकोण घेणार सभा, ठाकरे की शिंदे ?

September 29, 2023

माणुसकीच्या बिजाला दातृत्वाचे धुमारे फटतात तेंव्हा…दोन घासांच्या रंगी, ‘अवघा रंग एक झाला’!

September 29, 2023

आकडेवारीचा मुद्दा खोडल्याने पवार, भुजबळांमध्ये खडाजंगी

September 29, 2023

सावधानता न बाळगल्याने विसर्जनाला अप्रिय घटनांचे विघ्न

September 29, 2023

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने केले १८ तासात ९०.५ टन निर्माल्य संकलन

September 29, 2023

विसर्जनासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फुड पॅकेटचे वितरण

September 29, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143