जामनेर /प्रतिनिधी _ १९ फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरातील सुवर्ण कार समाज बांधवांच्या वतीने समाज कार्यालयात मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस अध्यक्ष. प्रदीप अशोक विसपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पादुका पूजन खजिनदार नरेंद्र पद्माकर सोनार यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन . किशोर दुसाने यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम साजरा सुद्धा करण्यात आला,या वेळी समाजाचे सचिव . दिपक बाविस्कर, जेष्ठ सदस्य. सुधाकर सराफ,डॉ. मनोज दादा विसपुते,विनायक विसपुते, छोटु विसपुते , रमेश दंडगव्हाल, सुरेश दुसाने, देवानंद सोनार, दिलीपसेठ भामरे, दिलीप सोनार,संदीप विसपुते, सुभाष…
Author: saimat team
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी पिंपरखेड गावातील कै. समाधान नथु भिल यास गेल्या दोनवर्षांपूर्वी अपघातामुळे दुःख निधन झाले त्यानंतर त्यांच्या घरातील कमवता व्यक्ती कुणीच नसल्यामुळे परिवारातील व्यक्तीवरती उपास मारीची वेळ आली असून मदतीचा कुठलाही हात न येता टायगर ग्रुप पिंपरखेड यांनी स्वता पुढाकार घेऊन कै. समाधान नथु भिल यास परिवारास पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला उपकार नव्हेतर कर्तव्य समजून कै. समाधान यास परिवारास ( शिवजयंती निमित्ताने ) एक महिना पुरेल एवढा किराणा देण्यात आला.भविष्यात कुठलीही मदत त्या परिवारास किंवा इतर कोणत्याही परिवारास लागली तर टायगर ग्रुप केव्हाही मदतीत तत्पर राहील गरजू लोकांना कुणाला मदतीचा हात पुढे करायचा असेल त्यांनी देणगी स्वरूप…
अमळनेर- प्रतिनिधी मतदारसंघातील प्रत्येक टंचाईग्रस्त गाव जलयुक्त करण्याचा ध्यास आमदार अनिल पाटील यांनी घेतला असताना गेल्या 30 ते 35 वर्षांपासून टंचाईचे चटके खाणाऱ्या सारबेटे बु.गावासाठीही 92.60 लक्ष किमितीची पाणीपूरवठा योजना आमदार अनिल पाटील यांनी मंजूर केल्याने नुकतेच त्याचे भूमिपूजन करण्यात आले. जलजीवन मिशन अंतर्गत सदर 92.60 लक्षची योजना मंजूर झाली असून,सदर योजनेमुळे मागील 30- 35 वर्षापासून गावात असलेली पाणीटंचाई दूर होणार आहे,आमदार अनिल पाटील हे नेहमी या मार्गावरून जळगाव जातांना पाणीटंचाईमुळे महिलांचे हाल त्यांनी डोळ्यांनी पाहिले होते,प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत आमदारांना या गावात मताधिक्य नसताना केवळ महिला भगिनींचे होणारे हाल आणि कार्यकर्त्यांचा जोरदार आग्रह यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता आमदारांनी ही…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगांव तालुक्यातील सोयगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सोयगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे, नगरअध्यक्ष आशाबी तडवी, उपनगर अध्यक्ष सुरेखाताई प्रभाकर काळे यांच्या हस्ते शिवराय मूर्ती पुजन करून आरती करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव,नगरसेवक संतोष बोडखे, सध्यांताई मापारी, मनिषा संदीप चौधरी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक कुसुमताई राजु दुतोडें, भगवान जोहरे, गजानन कुडके, रमेश गव्हाडें, दिलीप देसाई, भगवान वारगणे, राजू माळी, योगेश पाटील, अमोल मापारी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. सोयगाव शहरात शिवजयंती शांततेत साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा ‘संसदरत्न’ पुरस्कार पटकावला आहे. सलग सातव्या वर्षीही सुळे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन (prime-point-foundation) आणि ई- मॅगॅझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. मागील १२ वर्षांपासून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती फाउंडेशन के. श्रीनिवासन यांनी दिली.…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील सोयगाव व सावळदबारा परिसरात यंदा कापसाचे भाव १० हजार ५५० रुपयांवर पोहचले,तर एप्रिल महिन्यात कापूस १२ हजरांवर जाण्याची शक्यता असल्याचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण माहिती दिली आहे यंदा कापशाचे भाव तेजीत आहेत. कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे. कापसाचे दर कायम तेजीत राहतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. मागच्या काही दिवसांपासून कापसाचे दर 10 हजारांवर थांबले आहेत, तरीही भविष्यात 12 हजारांवर कापूस दर जाणार असल्याचा अंदाज आहे.माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांच्या अंदाजानुसार कापसाचे दर 12 वर जाण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात दर तेजीत राहतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 29 मी पेक्षा अधिक लांबी…
फैजपूर:प्रतिनिधी येथील लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी दिनकर माधव जोशी (वय- ९४) यांचे दि. २१/२/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते प्रवीण व मनू जोशी यांचे वडील होत.
यावल (सुरेश पाटील)- ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी व त्याची विल्हेवाट करण्यासाठी स्वतंत्र कचरा डेपो असताना मात्र संपूर्ण यावल शहरातील घाण कचरा संकलन करून वाहतूक करणारा ठेकेदार हा अंदाजे हजारो क्विंटल वजन असलेला घाण कचरा नगर परिषदेच्या सर्व अटी शर्ती आणि पर्यावरणाचे सर्व नियम खड्ड्यात टाकून चक्क हडकाई नदीपात्रात घाण कचरा टाकून देत असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या नदी व नाले साफ सफाई करण्याच्या कार्यक्रमास हरताळ फासत असल्याने याबाबत आदरणीय अण्णा हजारे कृत जळगाव जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व यावल तालुका भीम आर्मी तर्फे कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारावर विरुद्ध आणि यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष…
यावल (सुरेश पाटील) सोमवार दि.२१रोजी यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान नऊवे टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला हिंगोणा ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा,याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास नऊवे सत्राला सुरुवात करण्यात आली हे अभियान तालुक्यातील हिंगोणा येथील विकास सोसायटीचे गाऊंडवर घेण्यात आले.या अभियानाचा एकूण ४८९ लाभार्थ्यांनी या लाभ घेतला.यावेळी मोफत ई-श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रुकसाना फिरोज तडवी (सरपंच ),फिरोज तडवी,मनोज वायकोळे,महेंद्रसिंग पाटील,…