मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. विकासाची पंचसुत्री राबविणार असून कृषी क्षेत्र आपल्या विकासाचा पाया असल्याचेही त्यांनी सांगितले. पेट्रोल डिझेलवरील कर कमी न केल्याने सामान्यांना दिलासा मिळाला नाही. परंतू घरगूती वायू वापराला प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले. नैसर्गिक वायुवरील मुल्यवर्धित कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात सीएनजीचे दर कमी होणार आहे. हा एकप्रकारे जनतेसाठी दिलासा ठरणार आहे. सोबतच सोन्यावरील स्टॅम्प ड्युटी रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्पात विकासाची पंचसुत्री राबविणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगीतले. राज्य कर कायद्याअंतर्गत दहा हजारांची थकबाकी रक्कम माफ करणार…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या अर्थसंकल्पामधून २०२२-२३ वर्षासाठी महिला आणि बालकल्याण विभागासाठी २ हजार ४७२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून. एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी e – शक्ती योजनेतून राज्यातील एक लाख ३० हजार अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक महिलांना मोबाईल देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली . त्याबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. -0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 1125 रु वरून 2500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी महिला व बाल विकास योजनेसाठी…
मुंबई : प्रतिनिधी ( यास्मीन शेख ) महाविकास आघाडी सरकारने आज तिसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प राज्याला एक पाऊल पुढे नेणारा आहे. समाजितल प्रत्येक घटकला यात सामावून घेण्याचा यात प्रयत्न करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगीतले. विधीमंडळाच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते . यावेळी अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संगितले की भूविकास बैंकेच्या 985 कर्जदार शेकर्यांचा 7/12 सरकार ने कोरा केला असून भूविकास बँकेच्या जमिनी इमारती सरकार ने ताब्यात घेतल्या आहेत . शेततळ्याना 50 हजार ऐवजी75 हजार रुपये अनुदान सरकार देणार आहे . ग्रामसडक योजनेच्या मर्यादेत वाढ केल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले ,…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये भारती लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळल आहे. या हेलिकॉप्टरमधील पायलट आणि को-पायलट मात्र बेपत्ता आहेत. गुरेज भागात गुजरा नाला भागात हे हेलिकॉप्टर गस्तीवर होते. हिमाच्छादीत भागात हे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. https://twitter.com/ANI/status/1502195313238745088?s=20&t=vutQ-Za2dP5F4pgi0WOUXA हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. पायलय आणि को-पायलटचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पायलट आणि को-पायलट सुरक्षित बाहेर पडल्याचं बोललं जात आहे. पण अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
जळगावः प्रतिनिधी जिल्हातील वयोवृध्दा इसमांना गाठुन त्यांना मोटारसायकलवर बसवुन त्यांचा कडील पैसे व सोन्याचे दागिणे जबरी हिसकावून घेणारा संशईत आरोपीस एमआयडीसी पोस्टे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक श्री प्रविण मुंडे सो., जळगाव जिल्हा यांचा कडुन जळगाव शहरात तसेच जिल्हात इतर ठिकाणी अज्ञात इसमांना कडुन वयोवृध्द इसमांना गाठून त्यांना गाडीवर बसवून त्यांचा कडील पैसे व सोन्याचे दागिणे जबरी हिसकविण्याबाबत गुन्हा दाखल झाले आहे. सदचे गुन्हे उघडकिस आणण्याकामी पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे एमआयडीसी पोस्टे जळगाव यांना आदेश देण्यात आले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांनी एमआयडीसी पोस्टे मधील शोध पथकातील कमर्चारी विकास मारोती सातदिवे, पोना सुधिर संजय साळवे, पोना…
भुसावळ ः प्रतिनिधी शहरातील रेल्वे हायस्कूल मागे असलेल्या रेल्वे फिल्टर हाऊस नजीक अनिल नगर (मूळ रा.पाळधी ता. धरणगाव) मधील रहिवासी लक्ष्मीबाई प्रल्हाद नन्नवरे(वय 78) यांचे आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून त्या काँग्रेसचे कार्यकर्ते तथा न्हावी अनुराधा इंडियनचे संचालक शैलेंद्र नन्नवरे व भाजपचे कार्यकर्ते अनंतकुमार नन्नवरे यांच्या मातोश्री होत.
मुंबई प्रतिनिधी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाबवगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाने जोरदार कामगिरी करत चार राज्यांमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. एकीकडे या चार राज्यांमध्ये भाजपाचे सरकार येणार हे निश्चित झालेले असतानाच दुसरीकडे राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी युपी तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया दिली. तर राज्यातील सरकार अस्थिर होईल का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते असे विधान करत राजकीय खळबळ उडवली आहे. पाच राज्यांमधील…
????????जीवन में तीन आवश्यकताएँ महत्त्वपूर्ण होती हैं- रोटी, कपड़ा और मकान। आवासीय मकान में सबसे मुख्य घर होता है रसोईघर। ???? इसी दिशा में अग्नि अर्थात ऊर्जा का वास होता है। इसी ऊर्जा के सहारे हम सभी अपनी जीवन यात्रा मृत्युपर्यन्त तय करते है । अतः इस स्थान का महत्त्व कितना है आप समझ सकते है। ❇️कहा जाता है कि व्यक्ति के स्वास्थ्य एवं धन-सम्पदा दोनो को रसोईघर प्रभावित करता है। अतः वास्तुशास्त्र के अनुसार ही रसोईघर बनाना चाहिए। ????????कई बार ऐसा देखा गया है कि घर में रसोईघर गृहिणी के अनुरूप बना हुआ है फिर भी रसोईघर में खाना…
मुंबई : प्रतिनिधी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपने चार राज्यांत दणदणीत विजय मिळविला. भाजपच्या या यशानंतर आता महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने भाजपने हालचालीही सुरू केल्या. महाराष्ट्रात एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी 105 आमदार हे भाजपचे आहेत. तर इतर 17 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपला आणखी काही आमदारांची आवश्यकता आहे. याकरिता भाजपचे युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या संदर्भात भाजपकडून जुना मित्र असलेल्या शिवसेनेला ऑफर दिली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी नकार दिला…