Author: saimat team

रत्‍नाबाई जगन्नाथ मुळीक यांचे दुःखद निधन झाले आहे तरी दिनांक 15/1/22 रोजी रात्री दुःख निधन झाले तरी त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे ते स्टॉलधारक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक यांच्या काकू होते.

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । जगविख्यात कथ्थक नर्तक तथा पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मिडियाद्वारे दिली आहे. कला क्षेत्राचे मोठे नुकसान कलेच्या क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीच्या जाण्याने कलेचे आणि देशाचेही मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. बिरजू महाराज हे लखनौ घराण्याचे होते. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला होता. त्यांचे खरे नाव हे पंडित बृजमोहन मिश्रा असे आहे. बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कथ्थक नर्तक तसेच ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. बिरजू…

Read More

शिव सरपंच सेवा संघांचे प्रदेश अध्यक्ष संजय वाघमारे साहेब मराठवाडा दौऱ्यानिमित्त आले असतांना औरंगाबाद शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले … भाजप चे क्रन्ति चौक व जवाहरनगर मंडळ अध्यक्ष अजय शिंदे सर व अक्षय म्हात्रे अध्यक्ष अध्यक्ष प . विभाग , साहेबराव निकम इ .. मान्यवरांचे हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले … व पुढील ठिकाणी जवाहर नगर येथे . परिवर्तन ग्रुप नूज चैनलचे प्रतिनिधी मोसीन शेख , खालेद पटेल , आलम पटेल , अनेक मान्यवरच्या हस्ते वाघमारे साहेब यांचे स्वागत करण्यात आले . त्यांचे सोबत शिवचरित्रकार संजय लगड सर , युवा वक्ता महेश तळेकर , सरपंच संदिपभाऊ सोनकांबळे , उपसरपंच बाबासाहेब…

Read More

मुक्ताईनगर – केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण  २०२१-२२ माझी वसुंधरा २.० आझादी का अमृतमहोउत्सव अभियान अंतर्गत नगरपंचायत  मुक्ताईनगर क्षेत्रामध्ये सफाईमित्र अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला त्यात सर्वोत्तम कामगीरी करणाऱ्या सफाई कामगार कामगारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.      संपूर्ण जग कोरोना संक्रमणाच्या तडाख्यात सापडले असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरोधात देश व तसेच मुक्ताईनगर शहर शसक्त बनवण्याच्या कार्याबद्दल त्या कामगारांना कोरोनायोद्धा हे प्रमापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.मुक्ताईनगर नगरपंचायत नगराध्यक्ष सौ.मनीषाताई प्रविण पाटिल,प्रविण पाटिल, बापू ससाणे,शकील सर,आसिफ बागवान, मस्तान कुरेशी व मान्यवर उपस्थित होते. यांचा झाला सत्कार —  मुकेश राजपूत , सचिन सोनटक्के , दिपक गाढे , फिरोज सय्यद ,  विनोद…

Read More

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील (N D Patil) यांचे आज वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनामुळं सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. मागच्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या प्रकृतीत…

Read More

सोयगाव तालूक्यातील गलवाडा येथे रविवार ता.१६ मकरसंक्रांतनिमित्त हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावातील महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन गलवाडा गावच्या मा.सरपंच सुरेखाताई भारत तायडे,मंजुळाबाई इंगळे,राधाबाई औरंगे,अशाबाई इंगळे यांनी केले होते यावेळी स्वामी महिला बचत गटाच्या अध्यक्षा राधाबाई औरंगे,उपाध्यक्ष अशाबाई इंगळे, सिंधुबाई  औरंगे,महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंजुळबाई इंगळे,उपाध्यक्ष कोकीलाबाई इंगळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर बचत गटाच्या अध्यक्ष मायाबाई जगताप,उपाध्यक्ष कविताबाई वाघ, मा.सरपंच सुरेखाताई तायडे,पूनम तळेले,पो. कॉ.कविता मिस्तरी, ग्रा.प.सदस्य सुशीला इंगळे,शारदाबाई पाटील,अनुसायबाई आरके,मनीषा मोरे, मीनाबाई सोनवणे,योगिता तायडे,प्रमिलाबाई सुरडकर,पुष्पाबाई सोनवणे,लक्ष्मीबाई सोनवणे,इंदूबाई इंगळे,संगीताबाई बिऱ्हारे, अंजनाबाई घन, सिंधुबाई बिऱ्हारे, अलकाबाई वाकडे, कविताबाई कांबळे,रुपाली इंगळे,पुष्पाबाई तायडे, यांच्यासह …

Read More

चाळीसगाव (वार्ताहार)-आज दिनांक 16 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात चाळीसगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठक आयोजित कण्यात आली होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच खरजई गावचे दिपक शेटे व माळशेवगा गावचे रमेश पाटील यांना तालुक्याची जबाबदारी द्यावी कारण त्यांचे समाजकार्य आम्ही जवळून बघितले आहे. असे मत मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले  यांना चाळीसगाव शहर मराठा महासंघ च्या वतीने विनंती  करण्यात आली. त्यांच्या विनंतीला मान देऊन  जिल्हाध्यक्ष भोसले यांनी *चाळीसगावतालुकाध्यक्षपदी दीपक शेटे, चाळीसगाव तालुका संघटक पदी रमेश पाटील यांना नियुक्ती पत्र देऊन दिपक शेटे, रमेश पाटील यांना पुढील…

Read More

पुणे : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पुणे मेट्रोतून फेरफटका मारला. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या कामांची संपूर्ण माहिती जाणून घेत अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. शरद पवार यांचा मेट्रो कामाच्या पाहणी करण्याचा नियोजित दौरा नव्हता. त्यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा संपूर्ण आढावा जाणून घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचे काम कुठपर्यंत पोहचले? उरलेले काम कधीपर्यंत पूर्ण होईल? कामात काही अडचण येत आहे का? मेट्रोच्या कामासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आदी माहिती या अधिकाऱ्यांकडून पवारांनी जाणून घेतली. दरम्यान, यावेळी पवारांनी फुगेवाडी ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे…

Read More

अमरावती, वृत्तसंस्था । अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक पुतळा हटवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. दर्यापूर येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने हटवत कारवाई केली आहे. शिवसेनेकडून हा पुतळा बसवण्यात आला होता. याआधी शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये परवानगी नसतानाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात विनापरवाना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं पुतळा हटवण्याची कारवाई केली. आमदार रवी…

Read More

भारतीय बाजारात जगभरातील टेक कंपन्या आपल्या स्मार्टफोन्स सादर करत आहेत. नवनवीन फोन्सला भारतीय ग्राहकांची प्रचंड मागणी पाहायला मिळत आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या दरआठवड्याला एंट्री लेव्हल स्मार्टफोनपासून ते फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करत आहेत. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले फोन्स उपलब्ध आहेत. तुमचे बजेट थोडे अधिक असल्यास फ्लॅगशिप स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. जवळपास ५० हजारांच्या बजेटमध्ये OnePlus 9RT, OnePlus 10 Pro 5G, Realme GT 2, Samsung Galaxy S21 5G आणि Vivo X70 Pro या फोन्सला खरेदी करू शकता. यातील काही फोन्स भारतात काही दिवसांपूर्वीच लाँच झाले आहेत. या फोनमध्ये शानदार डिस्प्ले, पॉवरफुल…

Read More