• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या अंमलबलावणीचा आढावा

जि.प.त खा. रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत नियोजनाविषयी बैठक

Sharad Bhalerao by Sharad Bhalerao
November 21, 2023
in मुक्ताईनगर
0

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनमार्फत राज्य, केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेची अंमलबलावणीसाठी जळगाव जिल्ह्याचा पूर्व आढावा व नियोजनाबाबत केंद्र शासनाचे दोन अधिकारी आलेले आहे. याबाबत आढाव्यासह नियोजन बैठकीचे खा.रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले होते.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने एप्रिल-मे २०१८ या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच जून-ऑगस्ट २०१८ या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. मोहिमसाठी जळगाव जिल्ह्याचा पूर्व आढावा व नियोजनाबाबत केंद्र शासनाचे दोन अधिकारी हे जिल्हा परिषद जळगाव येथे आलेले होते.

यावेळी खा.रक्षा खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक आर.एस.लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, कार्यकारी अभियंता गणेश भोगावळे, केंद्रीय उपसचिव आदित्य भोज गाडीया आदी उपस्थित होते.

Previous Post

पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या ‘आदिवासी पत्नी’चे निधन

Next Post

कृती समितीच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला खा. रक्षा खडसे यांची भेट

Next Post

कृती समितीच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला खा. रक्षा खडसे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रुग्णालयात

December 8, 2023

गंभीरसोबतचे भांडण आणि लिजेंड्स लीग क्रिकेटच्या कमिश्नरकडून कायदेशीर नोटीस

December 8, 2023

दिशा पाटीलची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

December 8, 2023

नवाब मलिकनंंतर प्रफुल्ल पटेल विरोधकांच्या रडारवर!

December 8, 2023

देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र

December 7, 2023

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील

December 7, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143