Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या मनसे चे तहसीलदार यांना निवेदन
    जळगाव

    शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या मनसे चे तहसीलदार यांना निवेदन

    saimat teamBy saimat teamJanuary 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगाव : प्रतिनिधी 
     आज रोजी महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना २ लाखाच्या वरील कर्जधारक व रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावे यासाठी जामनेर तहसीलदार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज निवेदन दिले.
    महाराष्ट्र सरकार द्वारे सन २०१९ -२०मध्ये  महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जाहीर घोषणा करण्यात आली होती या योजनेत समस्त कर्जबाजारी शेतकरी यांना लाभ मिळणार असल्याच्या मोठं मोठ्या वल्गना या सरकार द्वारे करण्यात आल्यात यात प्रामुख्याने महात्मा फुले यांच्या नावाने घोषित केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा २ लाख रु च्या आतील कर्जधारक यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली तसा शासनाने जि आर देखील काढला होता मात्र त्या सोबत २ लाखापेक्षा जास्तीचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील २ लाखापर्यंत या योजनेचा लाभ होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी २लाखावरील पैसे बँकेत जमा करण्याचे देखील घोषित करण्यात आले होते व जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना देखील सरकार ५० हजार मानधन देणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते मात्र सरकारने फक्त घोषणाबाजी केल्याने समस्त महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी ची आशा लावून बसला व त्या आशेअभावी शेतकऱ्यांचे २वर्षाचा व्याजाचा बोझा वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त व वैफल्यग्रस्त झालेला आहे त्यात बँकांनी तगादा लावणे सुरू केले आहे सरकारच्या या अमिश्याला बळी पडल्यामुळे च शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यामुळे सरकारने तात्काळ रेग्युलर कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार मानधन द्यावे व २लाखावरील कर्जबाजारी शेतकऱ्यांना देखील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा
    यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विजयानंद कुलकर्णी ,
    मनसे चे तालुकाध्यक्ष अशोक पाटील , मनविसे तालुका उपाध्यक्ष किशोर पाटील , तालुका उपाध्यक्ष नाना शिंदे , किरण अहिरे , आशुतोष पाटील , सागर जोशी , दत्ता पाटील , मयूर कोळी , अश्विन कोकाटे ,आकाश मोरे , मुकेश बेलदार , सचिन जाधव , योगेश जोशी ,किशोर जोशी , देवानंद जोशी , वासुदेव पलोदे ,लक्ष्मण सनसे , राम भोसले , गौतम दाभाडे , रामेश्वर शिंदे ,विनोद चव्हाण , अरुण भोसले , जगदीश कुरकुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.