Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»हतनूर धरणातून होतोय दररोज 25 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन
    कृषी

    हतनूर धरणातून होतोय दररोज 25 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हतनूर धरणातून होतोय दररोज
    25 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

    जळगाव (प्रतिनिधी) –

    मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. तापमानाचा परिणाम धरणाच्या जलसाठ्यावर होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे हतनूर धरणातून दररोज 25 दलघमी बाष्पीभवन होत आहे. हतनूर धरणात गतवर्षीपेक्षा यंदा २.०३ टक्के साठा कमी आहे. गतवषर्षापेक्षा तो कमी असला तरी उन्हाळ्यात हतनूरवर अवलंबून असलेल्या गावांना टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.

    जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तालुक्यातील हातनुर धरण हे भुसावळ शहरासह विभागातील ११० गावे, औद्योगिक प्रकल्प, नगरपालिका क्षेत्रांची तहान भागवते. या धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती अवलंबून आहे शेतीदेखील धरणावरच अवलंबून आहे.

    हतनूर धरणातून यंदा सिंचनासाठी चार, तर व बिगर सिंचनासाठी दोन आवर्तने देण्यात आली. हतनूर धरणाच्या 10 मार्चरोजी पाण्याची पातळी 212.550, साठा 306.50 जिवंत साठा 173.50, टक्केवारी 68.4 अशी आहे. 2024 मध्ये हतनूर धरणाचे 10 मार्च 2024 रोजी २१२.६९० साठा 312.60 जिवंत साठा 179.60 व टक्केवारी 70.43 होती. गतवर्षीच्या तुलनेत गेल्या पावसाळ्यात धरणात जास्त पाण्याची आवक झाली.

    गेल्या वर्षीपेक्षा पाणी पातळी 0.14 मिलिमीटरने कमी होता. साठा 6.1 ने जिवंत साठा पण 6.1 ने तर टक्केवारी 2.39 ने कमी यावर्षी आहे.2025 मध्ये 1 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये पाण्याचे बाष्पीभवन 25 ते 26 दलघमी होत आहे. हेच बाष्पीभवन बुधवार, दि. 5 मार्चला 22 दलघमी झालेले आहे. बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात नैसर्गिक घट सहन करावी लागत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Eknath khadse on Jalgaon G.S. Society : “सहकारात ‘सेटिंग’चा संशय! जळगाव ग.स. सोसायटी भरतीवर खडसे आक्रमक”

    December 20, 2025

    Jalgaon : नायलॉन मांजा वापर टाळण्याबाबत हरित सेनेतर्फे जनजागृतीसह प्रतिज्ञा

    December 20, 2025

    Bhadgaon : आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल घटनेच्या निषेधार्थ भडगाव शहरात कडकडीत बंद

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.