Author: Vikas Patil

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिर चोपडा (प्रतिनिधी)- गांधी रिसर्च फाऊंडेशन (जळगाव) यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराला उमर्टी (ता. चोपडा) येथील सौ. पा.रा. भादले आदिवासी आश्रमशाळा येथे सुरुवात झाली. शिबिराचा शुभारंभ महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करून करण्यात आला. शिबिराचे उद्दिष्ट ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा, नेतृत्वगुण, स्वावलंबन व सामाजिक भान विकसित व्हावे, त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे हे आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन मिळत असून, श्रमसंस्कारांमुळे त्यांच्यामध्ये शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव निर्माण होतो. उद्घाटनप्रसंगी शाळेचे संचालक नरेंद्र भादले, सामाजिक कार्यकर्ते अमोल…

Read More

आधार व्हेरिफिकेशन, हयातीचे दाखले आता गावातच मिळणार यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात आता आधार व्हेरिफिकेशन आणि हयातीचे दाखले यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची सुविधा गावपातळीवरच उपलब्ध होणार आहे या महत्त्वाच्या सेवांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा यामध्ये बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. वृद्ध, दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार अमोल जावळे यांनी पाऊल उचलले आहे. आमदार जावळे यांनी रावेर तहसील कार्यालयात व्हिडिओ कॉलद्वारे काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. लाभार्थ्यांनी त्यांना या समस्यांविषयी माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून आमदार जावळे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की, या सुविधा आता गावपातळीवरच सुरू…

Read More

रावेर आगारात नव्या पाच बसेस दाखल रावेर (प्रतिनिधी )- रावेर बस आगाराला आता नव्याने पाच बसगाड्या मिळाल्या आहेत. या नवीन बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा रावेर येथील एस.टी. बस स्थानकाच्या प्रांगणात पार पडला. या नवीन गाड्यांमुळे दूरच्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. याप्रसंगी भाजपाचे सुरेश धनके यांनी सांगितले की, आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांमुळे नवीन बसगाड्या आगारात दाखल झाल्या आहेत. लवकरच आणखी काही नवीन बसगाड्या आगारात दाखल होणार असल्याची आशा व्यक्त केली. माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांनी रावेर आगारातून थेट रायगडसाठी बससेवा सुरू करण्याची सूचना अधिकाऱ्यांकडे मांडली. रायगडला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, ही सेवा सुरू झाल्यास त्यांना…

Read More

राज्याचा बारावीचा निकाल 91.88 टक्के ; 94.58 टक्के मुली उत्तीर्ण पुणे (प्रतिनिधी)- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. दुपारी 1 पासून विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. 6 मेपासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील. बारावीचा यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला. सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण…

Read More

८० च्या दशकात पक्षाकडून झालेल्या चुकांची जबाबदारी मी घ्यायला तयार- राहुल गांधी नवी दिल्ली (न्युज नेटवर्क)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या त्यांच्या दौऱ्यात १९८४ मध्ये झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती हे मान्य केलं आहे. ८० च्या दशकात ज्या चुका पक्षाकडून झाल्या आहेत त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. राहुल गांधींनी एका शीख युवकाच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. ज्यानंतर राहुल गांधींवर भाजपाने टीका केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी राहुल गांधी यांनी अमेरिका दौरा केला. ते ब्राऊन विद्यापीठातल्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी तिथल्या शीख विद्यार्थ्याने ऑपरेशन ब्लू स्टारबाबत राहुल गांधींना प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी म्हणाले की काँग्रेसची ती…

Read More

बाजार समित्यांत फळे, भाजीपाल्याची नासाडी ३० टक्क्यांवर; रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा अभ्यास गट मुंबई (प्रतिनिधी) – देशभरातील बाजार समित्यांमध्ये फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यांची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने अभ्यास गटाची स्थापना केली आहे. पाच जणांचा हा अभ्यास गट उपाययोजना सूचविणार आहे. बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेल्या फळे भाजीपाल्यांची तीस टक्के तर धान्यांची दहा टक्के नासाडी होते. बाजार समित्यांमधील या नासाडीमुळे शेतीमाल मातीमोल होतो. शेतकऱ्यांचे थेट नुकसान होते. उपलब्धता कमी झाल्यामुळे ग्राहकांना चढ्या दराने खरेदी करावी लागते. शेतीमाल उत्पादीत करण्यासाठी खर्ची पडलेला जमिनीतील पोषक घटक, पाणी, खते, औषधे आणि मनुष्यबळ वाया जाते. उच्च पोषणमूल्य असलेले अन्न वाया जाते. त्यामुळे शेती,…

Read More

तरुणाची नैराश्यातून विष घेऊन आत्महत्या जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील एकुलती येथे एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना.२ मेरोजी रात्री घडली. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुभम गणेश शेवाळे (वय १९, रा.एकुलती ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील भावासह गावात राहत होता. शुभम आणि त्याचे वडील गणेश शेवाळे शेती करून उदरनिर्वाह करीत होते. ३० एप्रिलरोजी रात्री नैराश्यातून शुभम याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २ मे रोजी रात्री त्याची…

Read More

आकाश भावसार हत्याकांडातील चौघांना अटक जळगाव (प्रतिनिधी) – येथील अशोकनगर भागातील रहिवासी तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावर ए वन भरीत सेंटरजवळ धारदार शस्त्रांनी वार करून शनिवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चार संशयित आरोपींना अटक केली आहे. आकाश भावसार (वय २७) या तरुणाच्या खूनाचा शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशची आई कोकिळाबाई भावसार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय मोरे यांच्यासह ४ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.शनिपेठ पोलीस स्टेशनसह जळगाव एलसीबीची टीम आरोपींच्या मागावर होती. २४ तासांत एलसीबीने तपास करून ४ जणांना अटक केली हे काही जण मित्रांकडे तर काहीजण नातेवाईकांकडे…

Read More

आकाश भावसार हत्याकांडातील चौघांना अटक जळगाव (प्रतिनिधी) – येथील अशोकनगर भागातील रहिवासी तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावर ए वन भरीत सेंटरजवळ धारदार शस्त्रांनी वार करून शनिवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चार संशयित आरोपींना अटक केली आहे. आकाश भावसार (वय २७) या तरुणाच्या खूनाचा शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशची आई कोकिळाबाई भावसार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय मोरे यांच्यासह ४ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.शनिपेठ पोलीस स्टेशनसह जळगाव एलसीबीची टीम आरोपींच्या मागावर होती. २४ तासांत एलसीबीने तपास करून ४ जणांना अटक केली हे काही जण मित्रांकडे तर काहीजण नातेवाईकांकडे…

Read More

‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप ; इनोव्हेशनमध्ये सांगली, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम जळगाव (प्रतिनिधी) – जैन हिल्स येथे ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ च्या अकराव्या अधिवेशनच्या तिसऱ्या सत्राचा आज समारोप झाला. इनोव्हेशन व अॅग्रीटेक बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. इनोव्हेशनमध्ये सांगली, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. यावेळी आयटीसी कंपनीचे अॅग्री अॅण्ड आयटी बिझनेसेसचे गृप हेड शिवकुमार एस प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘फाली म्हणजे फ्युचर अॅग्रीकलर लिडर ऑफ इंडिया होय, त्याच फाली या शब्दाचा एफ- फॉर्मर सेंट्रीक, ए- अॅप्रेरिसियेट, एल – लार्ज गोल व लॉंग टर्म, आय – इनोव्हेशन; यावर…

Read More