Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना,बेघर झालेल्या गरिबांना तात्काळ अर्थसहाय्य करावे ! मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे मागणी – अशांतभाई वानखेडे
    Uncategorized

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना,बेघर झालेल्या गरिबांना तात्काळ अर्थसहाय्य करावे ! मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे मागणी – अशांतभाई वानखेडे

    SaimatBy SaimatJuly 21, 2023Updated:July 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना,बेघर झालेल्या गरिबांना तात्काळ अर्थसहाय्य करावे ! मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे मागणी - अशांतभाई वानखेडे
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत मलकापूर प्रतिनिधी 

    मिरज तालुक्यातील बेडग गावातील ग्रा.पं.ने बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar)नावाची कमाल प्रवेशद्वार उभारले व नंतर स्वतः बांधलेली कमान बेकायदेशिर ठरवुन तोडुन टाकण्यात आली ही घटना निंदनीय असुन सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. अश्या पध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणारे लोकांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी व सन्मानपूर्वक पूर्ववत उभारण्यात यावी.

    अलीकडे दोन दिवसा मध्ये झालेल्या अतिवृष्टीने नागरीकांचे घराचे नुकसान होवुन अनेकांच्या घरांची पडझड,शेतीचे नुकसान व पिकांची हानी झालेली आहे, तसेच व्यापारांच्या दुकानांमध्ये, व्यापारी संकुलना मध्ये बेसमेंट मध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालेले असून सदर नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्यांना अर्थसहाय करावे.

    भूमिहीन शेतमजूर तसेच बेघर लोकांनी शासकिय महसुल वनजमिन, गायराण जमिनीवर,पडजमिनीवर शेतीसाठी व निवासासाठी अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेले लोकांचे अतिक्रमण निरस्त करण्याच्या नोटीसेस महसुल विभागा मार्फत अतिक्रमण धारकांना देण्यात आलेल्या आहेत. सरसकट अतिक्रमण निरस्त केल्यास पात्र अतिक्रमण धारकांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. तसेच भुमिहिन बेघरांना निवासासाठी शासकिय जागेत अतिक्रमण करून घरकुल बांधली आहेत अश्या लोकांना बेघर करण्यात येवु नये यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात न्याय पुनरविलोकन याचीका दाखल करून दारीद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूरांना, बेघरांना न्याय मिळवून देण्याचा तात्काळ प्रयत्न करावा.

    अतिक्रमण निरस्त करण्याचे कार्य करतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी विनंती मा .मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे,मलकापूर व्यापा (CM Eknath Shinde)री संघटनेचे अध्यक्ष श्री अशोकसेठ रजदेव,चेंबर ऑफ कॉमर्स चे सल्लागार सदस्य श्री पारसमल जैन,समतेचे निळे वादळ तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिलीप इंगळे,संघटक दीपक मेश्राम,कुणाल सावळे,रवी गव्हांदे,रवी भरसाखरे,राजू जाधव,शेख इम्रान,राजेश रायपूर,भीमराव वाकोडे आदींच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.