Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»दिल्लीत राज्यपालांच्या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा ; राज्यातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू, नवीन चेहऱ्यांना संधी
    मुंबई

    दिल्लीत राज्यपालांच्या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा ; राज्यातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू, नवीन चेहऱ्यांना संधी

    SaimatBy SaimatJune 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    साईमत मुंबई प्रतिनिधी
    महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण होत आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीला रवाना झाले. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बेस यांची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.
    जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार ?
    शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जलेच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युती सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्याजागी नवीन चेहरे देण्यावर युती सरकारचा भर राहणार आहे.
    शिंदे गटाला केंद्रात किती जागा मिळणार ?
    महाराष्ट्रात भाजपसोबत हातमिळवणी करून सतत आलल्या शिंदे गटाला मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात २ जागा मिळणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. त्यात एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पद असून त्या जागी कोणाची वर्णी लावायची? हा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सोडण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू होताच, राज्यातील भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली अर मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. त्यामळे शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमक्या कोणत्या आमदाराला संधी मिळणार? हेच पाहणे आत्मक्याचे ठरणार आहे
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Air India flights cancelled : इराण संघर्षामुळे एअर इंडियाचे २,५०० उड्डाणे रद्द; विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला

    March 23, 2026

    jalgaon : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; जळगाव मार्गावर धावणार अतिरिक्त गाड्या

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.