Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»अमरावती मधील प्रकरणावर कायदा सुव्यवस्था डिजी कडून चौकशी होणार – गृह मंत्री 
    मुंबई

    अमरावती मधील प्रकरणावर कायदा सुव्यवस्था डिजी कडून चौकशी होणार – गृह मंत्री 

    SaimatBy SaimatMarch 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख 

    अमरावती शहरात शिवजयंती च्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतल्यावरून  झालेल्या प्रकारचा मुद्दा आज अमरावतीचे आमदार नवनीत राणा यांनी विधानसभेत उपस्थित केला . यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल।केली आहेत त्यांच्यावर वचक राहिला नाही तर पोलीस बेछूट होतील त्यामुळे त्यांना बोलू द्या रावीरणा याना बोलू द्या .त्यानंतर रवी राणा यांनी  सदनात भावना व्यक्त करत असताना  अमरावती महानगर पालिकेच्या मनपा आयुक्त , अमरावती पोलीस अधीक्षक , आणि मुख्यमंत्री , गृहमंत्री यांच्या वर आरोप केले .यावेळी त्यांनी सभागृहाला सांगितले की 307 व 353 सारखे खोटे गुन्हे हे राजकीय फोन आल्याने  दाखल केले असल्याचे रती सिंग यांनी त्यांना संगीतल्याचे सांगितले , त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना या प्रकरणामुळे नाराज होत “मी फाशी घेईल , मला फाशी द्या ,  अश्या तीव्र भावना प्रकट केल्या .

    या वेळी हरक्तीच्या मुद्द्यावर भास्कर जाधव बोलताना त्यांनी सांगितले  की सन्मानीय सदस्य रवी राणा यांच्यावर  दिल्लीत असतांना गुन्हा दाखल झाला त्यांचे हे म्हणेने आहे मात्र त्यांनी एखाद्या मंत्री वर नावं घेऊन बोलण्या अगोदर विधानसभा अधिनियम 35 नुसार नोटीस दिली होती का आणि दिली नसेल तर त्यांनी नाव घेऊन बोलले शब्द कामजातून काढून टाकावे  असे सांगितले यावरून विधानसभा अध्यक्षांनी  आदेश देत त्यांनी संगितले वाक्य कामकाजावरून काढून टाकले यावरून सदनात विरोधकांनी गोंधळ केला सरकार विरोधी घोषणा दिल्या .

    यावेळी आमदार सुधीर मुंगूनटीवार यांनी रावीरणा वर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय आमदारांची समिती गठीत करून चौकशी करण्याची मागणी केली . या वर गृह मंत्री यांनी यावेळी उत्तर देताना सांगितले की जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही पुतळा बसवता येत नाही मात्र अमरावती मध्ये असे घडले तसेच त्या पुतळ्याची उंची ही चुकीची होती . त्यामुळे स्थानिक प्रशासनाने निर्णय घेऊन स्थानीक परिस्थिती पाहता कारवाही केली आहे.  या कारवाही साठी मी किंवा मुख्यमंत्री यांनी कुठलेही आदेश दिलेले नाहीत. मात्र एखाद्या शहरात परीस्थित स्फोटक बनते त्यावेळी गृहमंत्री म्हणून तेथील परिस्थिती ची माहिती घेतली ती जवाबदारी आहे . मात्र तरी सभागृहाचे भावना लक्षात घेता कायदा सुव्यवस्था चे पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्या कडून चौकशी करून आलेल्या अहवाल वर विरोधीपक्ष यांच्या बरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी संगितले .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026

    मोठी बातमी! मुंबई निवडणूक प्रचारात जीवघेणा हल्ला, वांद्र्याचे ज्ञानेश्वर नगर हादरले

    January 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.