• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

विम्याच्या रकमेतील तफावत रक्कम नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना द्यावी

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मागणी

saimat team by saimat team
May 31, 2021
in रावेर
0

रावेर : प्रतिनिधी
रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निकषात बदल केल्याने गेल्या वर्षापेक्षा या वर्षी केळी फळ पीक विम्याची मिळणारी मदत सरकारने कमी केली आहे.त्यामुळे या दोन वर्षात विम्याच्या रक्कमेत २६ हजार रुपयांची हेक्टरी तफावत आहे. ही रक्कम शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना द्यावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
या संदर्भात मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री , मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्ताईनगर आणि रावेर या दोन्ही तालुक्यातील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळी फळ पीक विम्याच्या निकषात यावर्षी बदल केल्याने त्याचा लाभ शेतकर्‍यांना फारसा होणार नाही. मात्र गत वर्षी व यंदाच्या मिळणार्‍या आर्थिक भरपाईच्या रक्कमेत २६ हजारांची हेक्टरी तफावत असल्याने यापूर्वी हा विषय राज्य सरकार पुढे आलेला होता. त्यावेळी शेतकर्‍यांना तफावतीची रक्कम राज्य सरकार देईल असे सांगितले होते. विमाधारक नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकर्‍यांना ही रक्कम शासनाने द्यावी. तसेच जिओ टागिंग ऐवजी कृषी व महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

Previous Post

शिवसेना मदत कक्षाचा ११८३ रिक्षा चालकांचा घेतला लाभ

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कॅडेट, युथ निवड बुद्धिबळ स्पर्धा ऑनलाईन

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कॅडेट, युथ निवड बुद्धिबळ स्पर्धा ऑनलाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अधिवेशन सुरू असतानाच नागपुरात आढळली दिडशे जिवंत काडतुसे

December 9, 2023

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाहीतर फडणवीसांना उघडे पाडू

December 9, 2023

शिवरे गावात २९ मजूरांना पाण्यातून विषबाधा

December 9, 2023

काँग्रेस नेत्याकडे सापडलेले घबाड ५०० कोटींचे?

December 9, 2023

मोहम्मद शमीसारखा कलाकार कोणीही घडवू शकत नाही

December 9, 2023

एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या

December 8, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143