Author: Kishor Koli

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संंघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी धर्मनिरपेक्षतेबाबत मोठे विधान केले आहे. भारत हा पाच हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष देश आहे. भारताने लोकांमधील एकजूट आणि मानवी वर्तनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर ठेवले, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. ते आरएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक रंगा हरी यांनी लिहिलेल्या ‘Prithvi Sookta An Ode To Mother Earth’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. “लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी भक्ती, प्रेम आणि समर्पण ठेवावे.आम्ही मातृभूमीला आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा एक महत्त्वाचा घटक मानतो.आपली पाच हजार वर्षे जुनी संस्कृती धर्मनिरपेक्ष आहे.हाच निष्कर्ष सर्व तत्वज्ञानामधून निघतो. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, हीच आपली भावना आहे. हा केवळ…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था भारताने आयोजित केलेला एकदिवसीय विश्वचषक २०२३ रोमांचक सामन्यांसह पुढे जात आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना उद्या १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना डोळ्यासमोर ठेवून स्थानिक पोलिसांनी आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या सामन्यासाठी संपूर्ण अहमदाबाद शहरात सर्व सुरक्षा यंत्रणांचे ११ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असतील. त्यात दहशतवादविरोधी दल नॅशनल सिक्युरिटी गार्ड , रॅपिड ॲक्शन फोर्स , होमगार्ड आणि गुजरात पोलिसांचाही समावेश आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.या स्टेडियमची क्षमता सुमारे १.३० लाख प्रेक्षकांची आहे आणि सर्व…

Read More

लोकप्रतिनिधींमधील वादाचं जनतेला काहीही देणंघेणं नाही.त्यांना केवळ शहरातील रस्ते चकचकीत झाले पाहिजे,प्रभागात गटारी व पथदिव्यांची व्यवस्था झाली पाहिजे,आरोग्याच्यादृष्टीने साफसफाई नियमीत झाली पाहिजे,एवढ्याच माफक अपेक्षा आहेत.या अपेक्षा तर हल्ली ग्रामपंचायतही पूर्ण करते.जळगावला तर महानगरपालिका आहे.त्या अपेक्षापूर्तिसाठी लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरुन एकत्रितपणे कामाला जुंपले पाहिजे असे जनतेला वाटते.त्यासाठी जळगावकरांचे एकच म्हणणं आहे की , एकमेकांच्या नावानंं चेपू नका बोटं… जळगावचं नाव मोठं,लक्षण खोटं… नाव मोठं लक्षण खोटं हा मराठी चित्रपट सत्तरच्या दशकात गाजला.त्यात अरुण सरनाईक व उषा चव्हाण हे प्रमुख भूमिकेत होते.त्यावेळी जळगाव शहर हे राज्यातील एक विकसनशिल शहर समजले जाऊ लागले होते. जळगावची खरी ओळख झाली ती ऐंशीच्या दशकात.त्यामागील कारणं वेगवेगळी असू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तंबाखू मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी प्रशासन सरसावले असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यांतर्गत सप्टेंबर २०२३ अखेर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४३७ प्रकरणात २ लाख ८२ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तंबाखू मुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हा तंबाखू नियंत्रण व मौखिक आरोग्य समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर, अनिल गुंजे तसेच पोलीस ,आरोग्य, अन्न व औषध विभाग शिक्षण व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र टोलमुक्त झाला पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी तालुक्यातील नशिराबाद गावानजीकच्या टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल न भरता मोटारींना सोडले. मुंबई- नागपूर महामार्गादरम्यान जळगावपासून 20 किलोमीटरवरील नशिराबाद गावानजीकच्या टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, राजेंद्र निकम, महेश माळी, विकास पाथरे यांच्या नेतृत्वात तासभर आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. देशपांडे, सपकाळे यांनी त अधिकार्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. टोलसंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडत आवाहन केल्यानंतर जळगावसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र टोलमुक्त झालाच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी विनाअट आदिवासी कोळी समाजाला जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, जातपडताळणी समितीचे कार्यालय कायमस्वरूपी जळगावात कार्यान्वित करावे यांसह 10 मागण्यांसाठी आदिवासी कोळी जमातीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी जगन्नाथ बाविस्कर (चोपड़ा), नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर (मुक्ताईनगर), नितीन सपकाळे (अंजाळे), पुंडलिक सोनवणे (भोकर), पद्माकर कोळी (यावल) यांनी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केले. यावेळी डॉ. शांताराम सोनवणे, प्रभाकर सोनवणे (मोहाडी), डॉ. अश्विन सोनवणे, कैलास सोनवणे, शांताराम सपकाळे, डी. पी. साळूंखे, अशोक कांडेलकर, दशरथ कांडेलकर, श्रीधर सालुंखे,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. तसेच विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता देण्यात आली. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. तसेच विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता देण्यात आली. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार…

Read More

मुंबई : प्रतिनिधी येथील शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे दसरा मेळावा घेण्याकरता शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. गेल्यावर्षी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे मुंबईत तणाव वाढला होता. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही असाच तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई पालिकेत केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याचा ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. सदा सरवणकर म्हणाले, दसरा हा हिंदूंचा सण आहे. हिंदूंच्या सणात कुठलाही वाद न होता, आनंदात साजरा व्हावा, असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे. शिवसेनेच्या वतीनं होणार दसरा मेळावा आझाद किंवा क्रांती मैदानात…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावर सोमवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी वारंवार शरद पवारांनी हुकुमशहाप्रमाणे पक्ष चालवला. २०२२ मधील पक्षांच्या नियुया नियमबाह्य पद्धतीने केल्या, असा युक्तिवाद केला. यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका मांडली आहे. शरद पवारांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला, असे आम्ही बोललोच नाही, असे विधान अमोल मिटकरी यांनी केले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. शरद पवारांनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला. मनमानी करत नियमबाह्य पद्धतीने नियुया केल्या, या वकिलांच्या युक्तिवादाबाबत विचारले असता अमोल मिटकरी म्हणाले, “राष्ट्रवादी कांँग्रेसची (अजित पवार गट)…

Read More