Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»किरकोळ कारणावरून छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा
    क्राईम

    किरकोळ कारणावरून छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा

    saimat teamBy saimat teamSeptember 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट (SFD) तर्फे गणेश घाट मेहरुन तलाव येथे निर्माल्य संकलन व 508 गणपती संकलन व विसर्जन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट या आयामा मध्ये जल,जमीन,जंगल त्यांच्या संरक्षणासाठी स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट या आयामा अंतर्गत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संरक्षण संबंधित कार्य चालू असते. पर्यावरण संरक्षणाचे धडे दिले जातात.त्याच अनुषंगाने आनंत गणेश चतुर्थी च्या निमित्याने 508 गणपतीचे संकलन व विसर्जन करण्यात आले.तसेच 4 तास निर्माल्य संकलन दरम्यान तीन ट्रॅक्टर ट्रॉली शहरात व गणेश घाट या ठिकाणी निर्माल्य संकलन केले. यावेळी महानगर मंत्री रितेश महाजन , नगर मंत्री आकाश पाटील, मयूर माळी , नगर सहमत्री चैतन्य बोरसे, महानगर SFD संयोजक अभिषेक कोपुल , नगर SFD प्रमुख मनीष चव्हाण,सागर कोळी , आदेश पाटील ,नगर कलामांच प्रमुख संकेत वरुळकर , आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । ३० वर्षीय विवाहितेशी किरकोळ कारणावरून छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील तांबापुरा येथील सुमैय्या परवीन अकबर शेख (वय-३०) यांचा विवाह २८ नोव्हेंबर २००८ रोजी चोपडा येथील अकबर शेख अहमद यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. त्यांना लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती अकबर शेख अहमद हा दारू पिऊन घरी येऊन मारहाण करून शिवीगाळ करू लागला. तसेच सासु ह्या मुलगा अकबर शेख याला बरे वाईट सांगून विवाहितेला मारहाण करायला सांगायचे तसेच घरातून निघून जा असे सांगत होते. त्याचप्रमाणे दोन्ही ननंदा यांनी विवाहितेला रंगा रूपावरून हिनवू लागले. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथे माहेरी निघून आल्या.

    छळ होत असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अकबर शेख अहमद, सासू रईसाबी अ सुमारास तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून पतीसह दोन नंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अल्ताफ पठाण करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.