Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»मुबलक पाणी असतांना कृत्रिम पाणी टंचाई
    जामनेर

    मुबलक पाणी असतांना कृत्रिम पाणी टंचाई

    saimat teamBy saimat teamMay 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी
    शेरी ग्रामपंचायतकडे मोफत पाणीसाठा असतांना विहीर अधिग्रहित करून शासनावार गरज नसतांना आर्थिक बोजा टाकून या विहिरी मधून पाणी उपसण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, पाझर तलावामध्ये आणी त्यातील विहीरींना मुबलक पाणी असतानां शेरी गावातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाई भासविण्याचा प्रकार शेरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुरु असल्याचे चित्र आहे.
    मौजे शेरी तालुका जामनेर येथील १५०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात मागील १५ वर्षापासून शासनामार्फत साठवण तलाव बांधण्यात आला आहे त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात किमान २ वर्ष पुरेल एवढे पाणी साचत असते आणि शेरी ग्रामपंचायतने काही वर्षापूर्वी स्वखर्चाने साठवण तलावासाठी ज्या जमीनी अधिग्रहीत केल्या आहे.
    त्यामध्ये किमान ६० फूट खोल विहीरीचा उन्हाळ्यात पाझर तलावातील ग्रांमपचायतच्या मालकीचा विहीर राणीसाठी कमी झाल्यास विहीर ऊघडी पडल्यावर नागरिकांना पिण्यासाठी पाणी कमी पडल्यास तीचा सुध्या वापर होतो म्हणून सदर विहीर करण्यात आली होती.परंतु आज परिस्थिती अशी आहे कि या पाझर तलावामधे २० ते ३० % पाणी साठा शिल्लक आहे,या पाझर तलावासाठी शेतकर्यांच्या जमिनी गेल्यानंतर या जमीनीमधील विहिरींना मुबलक पाणी आहे.विशेष म्हणजे या ३ ते ४ विहीरी आता शासन मालकीच्या आहेत.
    सध्या शेरी गावाला पुढे अजून २ महिने पुरेल एवढे पाणी आहे आणि हे मोफत पाणी वापरायला असतानां देखील शेरी ग्रामपंचायतने पाझर तलावा शेजारी खाजगी जमीन मालक बाबुराव विठ्ठल पाटील यांचे शेतातील विहीर शेरी ग्रामपंचायत मधील सदस्यांनी या शेतकर्‍याला न विचारता त्याच्या विहिरीचा विहीर अधिग्रहणचा चुकीच्या पद्धतीने ठराव करून सदर शेतमालकाची विहीर गावातील नागरीकांना पाणी पुरविण्यासाठी अधिग्रहित केली आहे.
    गावातील नागरिकांनी मग शेरी ग्रामपंचायत पाणी पुरवत नसेल तर गावा मध्ये पाणी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली गावकर्यांनी केली आहे आणी शेरी ग्रामपंचायतच्या पाणी नियोजना बाबत जामनेर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना पुढील काळात नागरिकामार्फत पाणी टंचाई बाबत मोर्चा नेऊन निवेदन देण्यात येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.